India Lost T20 World Cup
रिषभ पंतला का दिली जात आहे जास्त संधी? वीवीएस लक्ष्मणने केला खुलासा
रिषभ पंत याला जास्त संधी का दिली जात आहे? हा प्रश्न सध्या सोशल मिडीयावर सर्वत्र विचारला जात आहे. संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर मोठ्या प्रमाणावर ताशेरेही....
‘टी२० विश्वचषकात पराभवानंतर टीम इंडियाने काय बदल केले?’ आता खुद्द कॅप्टन रोहितनेच केले स्पष्ट
गेल्या वर्षी आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२मध्ये भारताची कामगिरी खूपच निराशाजनक होती. भारतीय संघाला पाकिस्तानविरुद्ध १० गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. यापूर्वी भारतीय क्रिकेट संघ एकदिवसीय....







