Indian team out of T20 World Cup
“भारतीय क्रिकेटची अवस्था तशीच आहे, जशी इंग्लंडची फुटबॉलमध्ये”
आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. टी२० विश्वचषकातील अंतिम चार संघ निश्चित झाले आहेत. भारतीय संघाचे टी२० विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे.....





