Jalaj Saxena Ranji Trophy
रणजी ट्रॉफी खेळून फायदा काय? 6000 धावा आणि 400 विकेट घेणाऱ्या खेळाडूची टीम इंडियात निवड नाही!
टीम इंडियामध्ये स्थान मिळवणं हे भारतातील प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्न असतं. परंतु हे स्वप्न फार कमी खेळाडू पूर्ण करू शकतात. अनेक खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये कठोर ...
रणजीत 6000+ धावा अन् 400 विकेट्स घेणारा पहिलाच, तरी देखील टीम इंडियात संधी नाही
केरळचा स्टार अष्टपैलू जलाज सक्सेनाने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. देशांतर्गत स्पर्धेतील दिग्गज खेळाडूंमध्ये गणल्या जाणाऱ्या ...
रणजीत 7 सामन्यात 50 विकेट्स, तरीही दुलीप ट्रॉफीत मिळाली नाही संंधी; गोलंदाज म्हणाला, ‘भारतात…’
केरळचा अष्टपैलू खेळाडू जलज सक्सेना रणजी ट्रॉफी 2022-23 हंगामात चांगलाच चमकला होता. त्याने अवघ्या 7 सामन्यात 19च्या सरासरीने 50 विकेट्स चटकावल्या होत्या. त्याने यादरम्यान ...