leadership
जेव्हा भारताने चेन्नईमध्ये इंग्लंडविरुद्ध मिळवलेला कसोटी इतिहासातील पहिला विजय, वाचा सविस्तर
भारतीय क्रिकेट संघाने कसोटी इतिहासातील पहिला सामना १९३२ साली खेळला. तेव्हापासून भारताला कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळाला आहे. १९३२ सालानंतर भारताने अनेक सामने खेळले पण तब्बल....
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेआधी मुंबईच्या प्रशिक्षकपदी ‘या’ दिग्गजाची निवड
काही दिवसांपूर्वी सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी स्पर्धा भारतात पार पडली आणि कोरोनानंतरची ही पहिली देशांतर्गत स्पर्धा यशस्वी झाली. आता येत्या २० फेब्रुवारीपासून भारतात विजय....
‘गौतम गंभीरला अधिक सामन्यांत नेतृत्व करण्याची संधी मिळाली असती, तर तो सर्वोत्तम कर्णधार बनला असता’
मुंबई । बरेच दिग्गज खेळाडू आपल्या आवडीच्या आणि भारतीय संघाच्या कर्णधाराविषयी सतत मत देतात. आता माजी अष्टपैलू इरफान पठाणनेही आपले मत मांडले आहे. पठाणच्या मते,....






