Marath
“… म्हणून मी नेतृत्व सोडले”; स्वतः विराटने केला खुलासा
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने आगामी टी२० विश्वचषकानंतर टी२० संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून त्याने हा निर्णय....
टी२० चाही विराट ‘राजा’, ‘या’ विक्रमात देखील पोहोचला अव्वल स्थानी
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी क्रिकेट मैदानावर खेळविण्यात आलेल्या तिसर्या टी-20 सामन्यात भारतीय संघाला मंगळवारी (८ डिसेंबर) १२ धावांनी निसटत्या पराभवाचा सामना करावा लागला. मात्र भारतीय कर्णधार विराट....






