Mumbai Cricket
मुंबई आणि क्रिकेट: मुंबई क्रिकेटचा दैदिप्यमान इतिहास
-ओमकार मानकामे (omkar.mankame91@gmail.com) भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील जवळपास एक-तृतीयांश धावा ह्या मुंबईच्या फलंदाजांनी केलेल्या आहेत. आजपर्यंतच्या खेळल्या गेलेल्या ८४ रणजी ट्रॉफीजपैकी ४१ मुंबई क्रिकेटच्या ताब्यात....
अबब! एकट्याच्या नाबाद १०४५ धावा, झाला विश्वविक्रम!
मुंबई आणि क्रिकेटचे विक्रम हे आता जुने समीकरण झाले आहे. फलंदाजीच्या बाबतीत तर ह्या शहरातील विक्रम हे जगातील सर्वश्रेष्ठ विक्रम ठरले आहेत. आजही क्रिकेटमधील एक....





