Pahalgam attack
एशिया कपवर टाकला जाईल का बहिष्कार? 39 वर्षांपूर्वीही भारताने दिला होता खेळण्यास नकार
पहिले देश, मग खेळ असं ठामपणे सांगत माजी फिरकीपटू हरभजन सिंग यांनी एशिया कप 2025 मध्ये भारताने खेळू नये, असा सल्ला दिला आहे. त्यांचं मत....
आशिया कपसाठी पाक संघ येणार भारतात! ऑपरेशन सिंदूरनंतर बदलला भारत सरकारचा ‘हा’ निर्णय
भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंध असूनही पाकिस्तानचा हॉकी संघ आशिया कपसाठी भारतात येणार आहे. भारत सरकारने पाकिस्तानी संघाला भारतात येण्याची परवानगी दिली आहे. यावेळी आशिया....
भावा तू झोपी जा, तुला इंडियन आर्मी काहीच करणार नाही!
(22 एप्रिल 2025) रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यात 26 निष्पाप लोकांना त्यांचा जीव गमवावा लागला होता. याबाबतीत अनेक लोकांनी संताप व्यक्त केला, त्याचबरोबर भारतीय जनतेने याचा....
“ही काही थट्टा नाही…” पाकिस्तानसोबत क्रिकेट संबंध तोडण्यावर ‘या’ माजी क्रिकेटपटूची मोठी प्रतिक्रिया
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी घटनेनंतर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) पाकिस्तानशी क्रिकेट संबंध पूर्णपणे संपुष्टात आणण्याची मागणी केली आहे. या....
पहलगाम हल्ल्यावर पाकिस्तानी क्रिकेटर्स भारताच्या बाजूने, पाहा कोण काय म्हणालं
संपूर्ण भारत देश सध्या दुःखात आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप लोकांचा जीव गेला आहे. यामुळे भारत सरकार सध्या ॲक्शन मोडवर आहे. भारताचे....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभा राहिला पाकचा माजी दिग्गज, पाकिस्तानात खळबळ!
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान समोरासमोर आहेत. सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि युवराज सिंग अशा दिग्गज खेळाडूंनी या हल्ल्यानंतर दुःख व्यक्त केले आहे. त्यामध्येच....











