Pahalgam Terror Attack
शाहिद अफरीदीने भारतीय सैन्यावर केली टीका; शिखर धवन भडकला, म्हणाला – कारगिल विसरलात का?
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण भारत संतापला आहे. या घटनेत 26 पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेनंतर....
पहलगाम हल्ल्याने सुनील गावस्कर संतप्त, IPL कमेंट्री दरम्यान व्यक्त केला आक्रोश
22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे जगभरात पाकिस्तानविरुद्ध संताप आहे. या संतापाचा परिणाम क्रिकेट जगतातही दिसून येत आहे. अनेक क्रिकेटपटूंनी....
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाक क्रिकेट सामने होणार का? जाणून घ्या BCCIचं मत
पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत आता पाकिस्तानला धडा शिकवण्याचा निर्धार करत आहे. भारताने दहशतवादी देशाविरुद्ध कठोर कारवाई केली आहे. बुधवारी (23 एप्रिल 2025) पंतप्रधानांच्या निवासस्थानी....
पहलगाम हल्ल्याबाबत पाक कर्णधाराचं विधान ठरलं वादग्रस्त, देशभरात संतापाची लाट!
पहलगाम दहशतवादी हल्ला: 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे क्रिकेट जगतही हादरले आहे. या घटनेचा सर्वजण निषेध करत आहेत. जीव गमावलेल्या 26 जणांबद्दल शोक....









