Rajkot T20I
श्रीलंकेला चारीमुंड्या चीत करत टीम इंडियाचा वर्षातील पहिला मालिकाविजय! सूर्या-अर्शदीप चमकले
भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान राजकोट येथे तिसरा टी20 सामना खेळला गेला. तीन सामन्यांच्या मालिकेतील हा निर्णायक सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरले होते. मात्र,....
राजकोटमध्ये ‘सूर्या’ राजकुमार! श्रीलंकन गोलंदाजांना चोपत झळकावले नाबाद तिसरे टी20 शतक
भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान राजकोट येथे तिसरा टी20 सामना खेळला गेला. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार हार्दिक पंड्याने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा....
तिसऱ्या टी20 मध्ये नाणेफेकीचा कौल हार्दिकच्या बाजूने! घेतला प्रथम फलंदाजीचा निर्णय
भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान अखेरच्या टी20 सामन्याला राजकोट येथे सुरुवात झाली. मुंबई व पुणे येथील सामन्यानंतर मालिका बरोबरीत उभी आहे. सौराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या या....








