Rishabh Pant Talked About His Captaincy
भारतीय संघाचे कर्णधारपद मिळताच हे काय बोलून गेला पंत; म्हणाला, ‘चांगल्या परिस्थितीत आले नाही…’
दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध ५ सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा रिषभ पंत याच्याकडे सोपवण्यात आली आहे. कारण, केएल राहुल हा दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर....






