Roger Binny On Indias Defeat
‘आम्ही पहिल्याच दिवशी हारलो…’, BCCI अध्यक्षांनी सांगितले भारताच्या पराभवामागील सर्वात मोठे कारण
आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे भारताचे स्वप्न पुन्हा एकदा अपूर्ण राहिले. सन 2013नंतर भारताने आजपर्यंत एकही आयसीसी ट्रॉफी जिंकली नाहीये. डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात सलग दुसऱ्यांदा जागा बनवल्यानंतर....






