Sarfaraz Khan
IND vs ENG । कॅमेंट्री करताना शास्त्रींची जीभ घसरली, खान कुटुंबाच्या भावना दुखापतील असं वक्तव्य
भारतीय संघ सध्या मायदेशात इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांनंतर दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीवर आहेत. गुरुवारी (15 फेब्रुवारी)....
सूर्यकुमारमुळे नौशाद खान पाहू शकले सरफराजचे कसोटी पदार्पण, पाहा स्टार फलंदाजाशी काय आहे कनेक्शन?
युवा फलंदाज सरफराज खान याने गुरुवारी (15 फेब्रुवारी) इंग्लंडविरुद्ध राजकोट कसोटीतून पदार्पण केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या पहिल्याच सामन्यात सरफराजने गुरुवारी अर्धशतक देखील ठोकले. सरफराजचा आंतरराष्ट्रीय....
IND VS ENG : सरफराज खानला पदार्पणानंतर आला खास फोन, घ्या जाणून कोण आहे ‘सरफू’ची खास व्यक्ती
इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतील पहिला दिवस टीम इंडियाच्या नावावर राहिला. टीम इंडियाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 5 विकेट्स गमावून 86 ओव्हरमध्ये 326 धावा केल्या आहेत.....
IND vs ENG । सरफराजच्या वडिलांकडून रोहितचा सर म्हणून उल्लेख, कर्णधाराचे मन जिंकणारे उत्तर
भारतीय क्रिकेट संघाकडून सरफराज खान याने अखेर गुरुवारी (15 फेब्रुवारी) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मागच्या काही हंगामांमध्ये सरफराजने धावांचा अक्षरशः पाऊस पाडला होता.....
Ravindra Jadeja । आजरपर्यंत फक्त दोन भारतीयांना जमलं ते जडेजानेही केली, राजकोट कसोटीतील शतक ठरलं खास
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात रविंद्र जडेजा याने भारतासाठी महत्वपूर्ण धावा केल्या. उभय संघांतील पाच सामन्यांच्या मालिकेतील हा तिसरा सामना आहे. गुरुवारी राजकोटमध्ये सुरू झालेल्या सामन्यात....
सॉरी सरफराज! युवा फलंदाजाला महागात पडलणार जडेजाची ही चूक? अष्टपैलूने मागितली थेट माफी
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात रविंद्र जडेजा आणि सरफराज खान हे दोघे चर्चेचा विषय बनले. रोहित शर्मा पाठोपाठ या दोघांनी संघासाठी पहिल्या डावात....
Rajkot Test । ज्याने धावबाद केले, सरफराजकडून त्याचाचे झाले कौतुक, पाहा पदार्पणवीर काय म्हणाला
सरफराज खान गुरुवारी (15 फेब्रुवारी) चांगलाच चर्चेत राहिला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. मालिकेतील तिसरा सामना गुरुवारी राजकोटमध्ये सुरू....
‘मी आणि माझ्या भावासाठी वडिलांनी…’, पदार्पणाच्या कसोटीत अर्धशतक ठोकल्यानंतर काय म्हणाला सरफराज
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात सरफराज खान याला अखेर कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. सरफराज खान याने भारता पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच डावात अर्धसतकी खेळी केली. या....
टीम इंडियाचा तारणहार! अडचणीच्या वेळी जडेजानं ठोकलं शतक, संघाची धावसंख्या दिवसाखेर 300 पार
रविंद्र जडेजा पुन्हा एकदा भारतीय संघासाठी गरजेच्या वेळी महत्वपूर्ण प्रदर्शन करताना दिसला. गुरुवारी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये सुरू झाला. उभय संघातील....
वेलकम टू टीम इंडिया! पदार्पणाच्या सामन्यात सरफराजचे अर्धशतक, वडील आणि पत्नी भावूक
भारताचा 26 वर्षीय फलंदाज सरफराज खान याला गुरुवारी (15 फेब्रुवारी) अखेर कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पणाच्या सामन्यात सरफराज फलंदाजीला आल्यानंतर त्याने अगदी वनडे....
IND Vs ENG : रोहित शर्माने कसोटीत केला खास विक्रम, धोनीलाही टाकले मागे
आज इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत रोहित शर्माने पहिल्या दिवशी राजकोटमध्ये टीम इंडियाच अडचणीत असताना झुंजार शतक ठोकलं आहे. तसेच रोहितने खऱ्या अर्थाने कॅप्टन्सी इनिंग खेळली....
IND vs ENG । कॅप्टन रोहितची मास्टरक्लास इनिंग! वयाच्या 37व्या वर्षी शतक ठोकत नावावर केला खास विक्रम
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या 36 वर्षांचा आहे. 30 एप्रिल म्हणजे अजून दोन महिन्यांनंतर रोहित 37 वर्षांचा होईल. गुरुवारी (15 फेब्रुवारी) भारत आणि इंग्लंड....
IND Vs ENG : तिसऱ्या कसोटीत सरफराज खानच्या वडीलांच्या ‘जॅकेट’ची सर्वत्र चर्चा, दिला जगाला खास संदेश
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरी कसोटी आजपासून राजकोटच्या निरंजन शहा स्टेडियमवर सुरू आहे. तसेच आज भारतीय संघाकडून दोन खेळाडूंनी कसोटी पदार्पण देखील केलं आहे. यामध्ये....
IND Vs ENG : सर्फराजच्या कसोटीत पदार्पणानंतर वडिलांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘रात्र निघायला…
आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरी कसोटी राजकोटच्या निरंजन शहा स्टेडियमवर सुरू झाली आहे. तसेच आज भारतीय संघाकडून दोन खेळाडूंनी कसोटी पदार्पण देखील केलं आहे.....
राजकोटमध्ये हिटमॅनचे राज! जबाबदारी घेत ठोकले कारकिर्दीतील 11 वे कसोटी शतक; भारत 200 पार
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना गुरुवारी (15 फेब्रुवारी) राजकोटमध्ये सुरू झाला. सामन्याच्या पहिल्याच डावात भारताने सुरुवातीच्या तीन विकेट्स स्वस्तःत गमावल्या. पण सलामीला आलेला....



















