T-20WOLRD CUP
टी२० विश्वचषक भारतातून युएईमध्ये का हलवण्यात आला? बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने केला खुलासा
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद(आयसीसी)ची विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा झाल्यानंतर आता क्रिकेट जगतामध्ये टी-२० विश्वचषकाचे वारेवाहू लागले आहेत. या विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी कोविडसारख्या परिस्थितीला सामोरे जावं....






