T20I Tri-Series
टीम इंडियाने यजमान ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का देत केला हा भीमपराक्रम
मेलबर्न। ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या महिला तिरंगी टी20 मालिकेत आज(8 फेब्रुवारी) जंक्शन ओव्हल मैदानावर भारतीय महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात सामना पार पडला. या सामन्यात भारतीय....
आयसीसी म्हणते; आम्हाला माफ करा; आमच्याकडून मोठी चूक घडली!
रविवारी आयर्लंड आणि स्काॅटलॅंड यांच्यात रोमहर्षक सामना अखेर टाय अवस्थेच संपलाय यानंतर सुपर ओव्हर होणे अपेक्षित असताना त्या सामन्यात सुपर ओव्हर झाली नाही. यामुळे आता....
झिंबाब्वे खेळाडूंची तिरंगी टी२० क्रिकेट मालिकेवर बहिष्कार टाकण्याची धमकी
एक जुलैपासून सुरू होणारी ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि झिंबाब्वे यांच्यातील तिरंगी टी२० क्रिकेट मालिकेवर झिंबाब्वेच्या क्रिकेट खेळाडूंनी झिंबाब्वे क्रिकेट मंडळाला थकवलेले मानधन न दिल्यास तिरंगी मालिकेवर....
सामनावीर दिनेश कार्तिकची या जागतिक विक्रमाशी बरोबरी
रविवारी कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर पार पडलेल्या निदाहास ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात दिनेश कार्तिकने शेवटच्या चेंडूवर षटकार मारला आणि भारताचा विजय निश्चित केला. या षटकारामुळे मात्र....
निदाहास ट्रॉफीचा अंतिम सामना जिंकून कर्णधार रोहितने रचला इतिहास
कोलंबो। रविवारी आर प्रेमदासा स्टेडियमवर भारतीय संघाने प्रभारी कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली निदाहास ट्रॉफीवर आपले नाव कोरले. भारताने या सामन्यात बांग्लादेशवर ४ विकेट्सने मात केली.....
मालिकावीर वॉशिंग्टन सुंदरने केला हा खास विश्वविक्रम
श्रीलंकेत झालेल्या निदाहास ट्रॉफी तिरंगी टी २० मालिकेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने बांग्लादेशवर ४ विकेट्सने विजय मिळवला. या मालिकेत भारताचा युवा गोलंदाज वॉशिंग्टन सुंदरला उत्कृष्ट....
दिनेश कार्तिकच्या धमाकेदार खेळीचे असे केले त्याच्या पत्नीने कौतुक!
काल भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने शेवटच्या चेंडूवर मारलेल्या षटकारामुळे भारतीय संघाने बांग्लादेशवर ४ विकेट्सने विजय मिळवला. या विजयाचे आणि कार्तिकने केलेल्या खेळीचे अनेकांनी कौतुक....
फक्त याच कारणामुळे दिनेश कार्तिक मारु शकला शेवटच्या चेंडूवर षटकार!
काल कोलंबो मधील आर प्रेमदासा स्टेडिअमवर भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने शेवटच्या चेंडूवर षटकार खेचत भारताला निदाहास ट्रॉफीचे विजेतेपद मिळवून दिले. त्यामुळे त्याचे सर्वच स्थरातून....
भारताने विजय मिळवला पण चर्चा झाली नागीण डान्सची!
काल कोलंबोमध्ये भारताने बांगलादेशविरुद्ध निदाहास ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात ४ विकेट्सने विजय मिळवला. भारताला हा विजय मिळवता आला तो दिनेश कार्तिकने अखेरच्या चेंडूवर मारलेल्या षटकारामुळे. कार्तिकने....
का होता दिनेश कार्तिक रोहित शर्मावर नाराज
काल निदाहास ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने शेवटच्या चेंडूवर षटकार खेचत भारताला बांग्लादेशविरुद्ध विजय मिळवून दिला. या विजयामुळे भारतीय संघाचे आणि कार्तिकचे सर्वच....






