Test Series 2025

500+ धावांचा जादुई टप्पा! कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारताचा अभूतपूर्व पराक्रम; 3 फलंदाज ठरले हिरो

ऑगस्ट 3, 2025

इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत, शुबमन गिल, केएल राहुल आणि रवींद्र जडेजा या तिन्ही फलंदाजांनी भारतासाठी 500 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. कोणत्याही कसोटी मालिकेत....

इंग्लंड की भारत? कसोटी मालिका कोण जिंकेल? सौरव गांगुलींचं मोठं वक्तव्य

जुलै 9, 2025

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली म्हणाला आहे की, बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतरही मालिकेच्या निकालाबद्दल काहीही सांगता येत नाही. अजून 3 सामने शिल्लक आहेत, जे....