Vijay Hazare
गजबच! ना वाइड ना नो-बॉल, तरीही एका चेंडूवर 8 धावा; या तीन फलंदाजांनी रचला इतिहास
क्रिकेट हा खेळ जितका लोकप्रिय आहे, तितकाच तो रंजक आणि अनपेक्षित घटनांनी भरलेला आहे. बहुतांश क्रिकेटप्रेमींना विचारलं, तर एका चेंडूवर जास्तीत जास्त किती धावा होऊ....
जेव्हा भारताने चेन्नईमध्ये इंग्लंडविरुद्ध मिळवलेला कसोटी इतिहासातील पहिला विजय, वाचा सविस्तर
भारतीय क्रिकेट संघाने कसोटी इतिहासातील पहिला सामना १९३२ साली खेळला. तेव्हापासून भारताला कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळाला आहे. १९३२ सालानंतर भारताने अनेक सामने खेळले पण तब्बल....
शतक ठोकल्यानंतर चंदू बोर्डेंना ‘या’ 3 दिग्गजांनी खांद्यावर घेतलेलं उचलून, पंतप्रधानांचाही समावेश
चंदू बोर्डे हे नाव सर्व क्रिकेटप्रेमींना परिचित असेलच. भारताचे माजी क्रिकेटर आणि कर्णधार अशी त्यांची साधीसरळ ओळख. आज ते हयात नसतानाही त्यांचे नाव नेहमी आदरानेच....
सूर्यकुमारचं शतक खरंच स्पेशल! शतकी खेळीसह राहुलला तर पछाडलच, पण विजय हजारेंचीही केली बरोबरी
नॉटिंगघम। इंग्लंड विरुद्ध भारत संघात रविवारी (१० जुलै) टी२० मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना पार पडला. ट्रेंट ब्रिजवर झालेल्या या सामन्यात इंग्लंडने १७ धावांनी विजय....
भारतीय क्रिकेटची पहिली रनमशीन : विजय हजारे
भारतामध्ये ज्यावेळी क्रिकेटला सुरुवात झाली, त्यावेळी सर्वाधिक क्रिकेट हे मुंबई प्रांतात खेळले जात. मुंबई आणि आसपासच्या भागांमध्ये अनेक उत्तमोत्तम खेळाडू नावारूपाला येत होते. १९३४ मध्ये....
कसोटीत दोन्ही डावात शतक करणारे ६ भारतीय दिग्गज फलंदाज
क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात शतक करणे महत्त्वाचे मानले जाते. त्यातही कसोटीमध्ये शतक करताना फलंदाजांच्या कौशल्याची आणि कणखर मानसिकतेची परिक्षा पाहिली जाते. पण असे असतानाही ६ भारतीय....
भारतीय कसोटी संघाचे नेतृत्त्व केलेले मराठी शिलेदार
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात शनिवारपासून (२६ डिसेंबर) ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना होणार आहे. या सामन्याआधी भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली मायदेशी परतला आहे.....
६८ वर्षांपूर्वी भारताने केवळ २२३ मिनिटांत दोन वेळा धरला होता तंबूचा रस्ता
१९५२ ला भारताने इंग्लंड दौरा केला होता. या दौऱ्यात भारतीय संघ ४ कसोटी सामने खेळणार होता. या मालिकेतील पहिल्या २ कसोटीत भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी....
८८ वर्ष भारतावर रुसलेला ‘हा’ कसोटी विक्रम; गंभीर, विराट पोहचले होते जवळ पण…
भारतीय क्रिकेट संघाने 1932 ला इंग्लंड विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता. या सामन्यानंतर 88 वर्षात भारतीय संघाने मोठी प्रगती केली. तसेच आत्तापर्यंत भारताकडून अनेक....
कसोटी सामन्यात दोन्ही डावात भोपळाही न फोडणारे १० खेळाडू
कसोटीमध्ये प्रत्येक संघाला कसोटी सामन्यात बऱ्याचदा २ डाव खेळावे लागतात. अशा वेळी प्रत्येक डावात प्रत्येक खेळाडूला नव्याने सुरुवात करावी लागते. त्यामुळे एखाद्या डावात एखाद्या खेळाडूला....
फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे १० खेळाडू, सचिन आहे २रा तर जाफर ५वा
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३ किंवा त्यापेक्षा अधिक दिवस खेळल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत सामन्यांचा समावेेश होतो. भारतात रणजी ट्रॉफी ही सर्वात मोठी प्रथम श्रेणी क्रिकेट....
सिडनी कसोटीत शतकवीर पुजारा चमकला, केले हे ५ खास विक्रम
सिडनी। आजपासून भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध चौथा आणि शेवटचा कसोटी सामना सुरु झाला आहे. हा सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सुरु आहे. या सामन्यात भारताचा फलंदाज चेतेश्वर....
टीम इंडियाचा तारणहार चेतेश्वर पुजाराचा कांगारूंविरुद्ध विक्रमांचा डंका
सिडनी। आजपासून(3 जानेवारी) ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात चौथा आणि शेवटचा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सुरु झाला आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी....











