won
तब्बल 28 वर्षांनंतर भारताला विश्वविजेता बनवणारे 11 नायक सध्या करतात तरी काय? घ्या जाणून
बरोबर 12 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी (2 एप्रिल) भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकेला पराभूत करत 28 वर्षांनंतर वनडे विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला होता. 30 वर्षीय एमएस धोनीच्या....
हे माहितीये का? 2011 वर्ल्डकप फायमलमध्ये दोन वेळा झालेला टाॅस? संगकारा ठरलेला व्हिलन
आज (2 एप्रिल) बरोबर 12 वर्षे झाली, भारतीय संघाने तब्बल 28 वर्षांनी आयसीसीचा 50 षटकांचा विश्वचषक जिंकला होता. 30 वर्षीय एमएस धोनी याच्या नेतृत्वाखाली भारतीय....
अविस्मरणीय सामना! गंभीर, धोनी ठरले विजयाचे शिल्पकार; 2011 ला भारताने दुसऱ्यांदा जिंकला विश्वचषक
भारतीय क्रिकेट इतिहासात अनेक गौरवशाली क्षण आहे. त्यातीलच एक म्हणजे 2011 साली भारतीय संघाने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर जिंकलेला विश्वचषकाचा अंतिम सामना. हा विश्वचषक जिंकून आज....
आठवण – भारताच्या विश्वविजयाची
-आदित्य गुंड २०११ चा विश्वकरंडक झाला तेव्हा मी अमेरिकेत होतो. भारत पाकिस्तान सामन्याच्या दिवशी आम्हाला सकाळी लेक्चर होते. त्या दिवशी वर्गातल्या ५-६ भारतीय मुलांपैकी फक्त एक....
“आम्ही २०११ चा विश्वचषक जिंकून कोणावर उपकार केले नाहीत”, गौतम गंभीरचे खळबळजनक भाष्य
भारतीय क्रिकेटप्रमींसाठी २०११ विश्वचषक अविस्मरणीय ठरला आहे. हा विश्वचषक भारतीय संघाने जिंकला होता. या विजेतेपदाला यंदा २ एप्रिलला १० वर्षे पूर्ण होत आहे. हा विश्वचषक....
मॅक्सवेल-कॅरीचा धमाका! ऑस्ट्रेलियाने जिंकली वनडे मालिका
मुंबई । ग्लेन मॅक्सवेल आणि अॅलेक्स कॅरीच्या जबरदस्त खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्धच्या तिसर्या वनडे सामन्यात तीन गडी राखून विजय मिळवून दिला. यासह ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला त्यांच्याच भूमीवर....
दुखापतीमुळे जगातील सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटूच्या स्वप्नांवर फेरले पाणी
मुंबई । पाकिस्तानची महिला क्रिकेटर बिस्माह मारूफ ही जगातील सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटू म्हणून ओळखली जाते. बिस्माह आंतरराष्ट्रीय टी20मध्ये दोन हजार धावा करणारी पहिली पाकिस्तानी महिला....
धोनीच्या त्या ऐतिहासिक षटकारावर गंभीरने साधला निशाना, केली जोरदार टीका
भारताने दुसऱ्यांदा वनडे विश्वचषक जिंकून आज ९ वर्ष पुर्ण झाले. भारताने २०११पुर्वी १९८३ साली क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. भारतीय संघाने एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखाली हा विश्वचषक....
तो षटकार, ते मैदान आणि तो इतिहास….
आज बरोबर 9 वर्षांपूर्वी भारतीय संघाने तब्बल २८ वर्षांनी आयसीसीचा ५० षटकांचा विश्वचषक जिंकला होता. ३० वर्षीय एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हा कारनामा केला....
इंग्लंडला पराभूत करत टीम इंडिया ठरली चॅम्पियन!
2019 फिजिकल डिसऍबिलिटी(शारीरिक अपंगत्व) वर्ल्ड क्रिकेट सिरिज स्पर्धेतील अंतिम सामना मंगळवारी पार पडला. इंग्लंडमध्ये झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा 36 धावांनी पराभव करत....
चार सामन्यात चमकलेला पुजारा पाचव्या सामन्यात मात्र फ्लॉप
रॉयल लंडन एकदिवसीय चषक क्रिकेट स्पर्धेत यॉर्कशायरने डर्बीशायरवर दोन विकेटने विजय मिळवला. पावसाचा व्यत्यय आल्याने सामना उशीरा सुरु झाला. प्रत्येकी २४ षटकांच्या झालेल्या या सामन्यात....
चेतेश्वर पुजाराने इंग्लंड गाजवले, वनडेत पुन्हा एक तुफानी फटकेबाजी
लीसेस्टरशायर | सोमवारी चेतेश्वर पुजाराने नाबाद ७५ धावांची खेळी करत यॉर्कशायरला लीसेस्टरशायरवर ९ विकेट्सने विजय मिळवुन देण्यात मदत केली. राॅयल लंडन वनडे कपमध्ये त्याने सोमवारच्या या सामन्यात....
१० कोटी आणि १९ दिवस खर्च करुन बनवले होते फेडरर-नदालसाठी हे खास कोर्ट
टेनिसमध्ये महिला आणि पुरुषांचा एकेरीचा सामना तसेच पाण्यावर कोर्ट बनवुन खेळवला गेलेला सामना सर्वांनाच माहित आहे. परंतु २००७ साली तेव्हाचा क्ले कोर्ट किंग राफेल नदाल....
आठवण – भारताच्या विश्वविजयाची
-आदित्य गुंड २०११ चा विश्वकरंडक झाला तेव्हा मी अमेरिकेत होतो. भारत पाकिस्तान सामन्याच्या दिवशी आम्हाला सकाळी लेक्चर होते. त्या दिवशी वर्गातल्या ५-६ भारतीय मुलांपैकी फक्त एक....
गंभीर, धोनी ठरले विजयाचे शिल्पकार, २०११ ला भारताने दुसऱ्यांदा जिंकला विश्वचषक
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ७ वर्षापूर्वी, २ एप्रिल २०११ ला विश्वचषक जिंकला होता. जिंकण्यासाठी धोनीने लगावलेला षटकार १२५ करोड भारतवासीयांच्या मनात आजही ताजेतवाना आहे.....










