---Advertisement---

दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी हे 4 खेळाडू होणार संघाबाहेर!

---Advertisement---

पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. 5 शतके झळकावूनही टीम इंडियाने सामना गमावला आहे. त्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल दिसून येतो. टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून 4 टक्के खेळाडू वगळले जाऊ शकतात. त्यात करुण नायर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर यांचा समावेश आहे. लीड्स कसोटीत या खेळाडूंची कामगिरी काही खास नव्हती.

दुसऱ्या सामन्याच्या अंतिम अकराव्या संघात खेळाडूंऐवजी अभिमन्यू ईश्वरन, नितीश रेड्डी, कुलदीप यादव आणि अर्शदीप सिंग यांना संधी मिळू शकते. पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या खालच्या फळीतील फलंदाजांनी खूप निराशा केली. याशिवाय जसप्रीत बुमराह वगळता कोणताही फलंदाज विशेष गोलंदाजी करू शकला नाही.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---