अश्विन ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीचं काय नातं? सोशल मीडिया पोस्टमुळे सुरू झाली चर्चा
रविचंद्रन अश्विन भारतीय संघासाठी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत महत्वाचा खेळाडू ठरला. त्याने पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेत सर्वाधिक 26 विकेट्स घेतल्या. ...
रविचंद्रन अश्विन भारतीय संघासाठी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत महत्वाचा खेळाडू ठरला. त्याने पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेत सर्वाधिक 26 विकेट्स घेतल्या. ...
धनश्री वर्मा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. चाहत्यांसाठी ती वेळोवेळी वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते. पण याचसाठी अनेकदा तिला ट्रोल ...
IND Vs ENG : भारतीय संंघाने इंग्लंड संघाचा पाचव्या कसोटी सामन्यामध्ये एक डाव आणि 64 धावांनी विजय मिळवला आहे. या ...
रोहित शर्मा आणि शुभमन गिलच्या शतकांनंतर रविचंद्रन अश्विनच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने पाचव्या कसोटीत इंग्लंडचा पराभव केला. धरमशाला येथील एचपीसीए ...
भारतीय संघाने पाचव्या कसोटीत पाहुण्या इंग्लंडचा एक डाव आणि 64 धावांनी पराभव करत 5 कसोटी सामन्यांची मालिका 4-1 अशी जिंकली ...
भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धचा पाचवा कसोटी सामना 1 डाव आणि 64 धावांनी जिंकला आहे. तर या मालिकेतील या निकालामुळे टीम इंडियाला ...
भारतीय संघाने इंग्लंड विरूद्धची पाच सामन्याची कसोटी मालिका 4-1 ने जिंकली आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील आपलं अव्वल स्थान कायम ठेवलं ...
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना धरमशाला येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारताचे युवा खेळाडू ...
रोहित शर्माच्या फलंदाजीबद्दल सर्वांनाच माहिती आहे, तो जेव्हा फॉर्ममध्ये असतो तेव्हा तो एकेरी आणि दुहेरीपेक्षा चौकार आणि षटकारांमध्ये अधिक व्यवहार ...
भारतीय क्रिकेटमध्ये सध्या दोन खान बंधू चर्चेत आहेत. एक सरफराज खानने इंग्लंड मालिकेच्या मध्यात राजकोट कसोटीत पदार्पण केले आणि पहिल्याच ...
गुरुवारी (7 मार्च) भारतीय संघाच्या फिरकी गोलंदाजांनी अक्षरशः कमाल केली. धरमशाला कसोटीच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडचा घाम काढण्याची जबाबदारी भारतीय फिरकीपटूंनी ...
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना सध्या धरमशाला याठिकाणी खेळला जात आहे. गुरुवारी सुरू झालेल्या या सामन्याची नामेफेक पाहुण्या ...
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना गुरुवारी (7 मार्च) धरमशाला स्टेडियमवर सुरू होत आहे. रविचंद्रन अश्विन या ...
राजस्थान रणजी संघाचा माजी क्रिकेटपटू रोहित शर्मा याचे निधन झाले आहे. मागच्या काही काळापासून रोहित आजारी होता. त्याच्या निधनाची बातमी ...
सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यामधील अखेरचा कसोटी सामना हा धर्मशाळा होणार आहे. तसेच हा सामना 7 ते 11 मार्च दरम्यान ...