---Advertisement---

पावसामुळे तिसरा सामना रद्द! 2-0 ने मालिका टीम इंडियाच्या नावे, बुमराह मालिकावीर

On: बुधवार, ऑगस्ट 23, 2023 11:05 PM
---Advertisement---

आयर्लंड आणि भारत यांच्यातील तिसरा टी20 सामना शुक्रवारी (23 ऑगस्ट) नियोजित होता. मात्र,  पावसामुळे एकाही चेंडूचा खेळ न झाल्याने सामना रद्द करण्यात आला. यासह मालिका भारताने 2-0 अशी नावे केली. भारतीय संघाचा कर्णधार जसप्रीत बुमराह हा मालिकावीर ठरला 

(India won the T20 series 2-0 against Ireland Bumrah man of the series)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---