चट्टोग्राम कसोटी
बांगलादेशला चीत केलेल्या टीम इंडियाचा ठरला प्लॅन! फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ‘या’ संघाला देणार पाठिंबा
बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात मालिकेतील पहिला कसोटी सामना चट्टोग्राममध्ये खेळला गेला. ज्यामध्ये भारताने रविवारी (18 डिसेंबर) 188 धावांनी विजय मिळवला. यामुळे पाहुण्या संघाने दोन....
पहिल्या कसोटीत टीम इंडियाच निघाली ‘शेर’, बांगलादेशला 188 धावांनी चारली धूळ
बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात पहिला कसोटी सामना चट्टोग्राम येथे खेळला गेला. या सामन्याचा रविवारी (18 डिसेंबर) शेवटचा दिवस होता, ज्यामध्ये भारतीय गोलंदाजांनी उत्तम कामगिरी....
बांगलादेश पराभवाच्या मार्गावर, भारताला विजयासाठी 4 विकेट्सची गरज
सध्या भारत आणि बांगलादेश या संघात पहिला कसोटी सामना चट्टोग्राम येथे सुरु आहे. शनिवारी (दि. 17 डिसेंबर) या सामन्याचा चौथ्या दिवसाचा खेळ संपला. चौथ्या दिवसाअखेर....
कसोटी सामना भारताच्या जवळपास खिशात, बांगलादेशला जिंकण्यासाठी 471 धावांची गरज
सध्या भारत आणि बांगलादेश या संघात कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना चट्टोग्राम याथे खेळवला जात आहे. शुक्रवारी या सामन्याचा तिसऱ्या दिवशी....
कुलदीपने कुंबळे आणि अश्विन यांना मागे पाडले खरे, पण ‘या’ भारतीय गोलंदाजाचा विक्रम अजूनही अबाधित
भारत आणि बांगलादेश या संघामध्ये चट्टोग्राम येथे पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारताच्या कुलदीप याने इतिहास रचला आहे. 22 महिन्यांनंतर संघात पुनरागमन....
अश्विनबाबत आईसलँड क्रिकेटचे खळबळजनक ट्वीट! वाचून तुम्हालाही बसेल धक्का
बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात पहिला कसोटी सामना चट्टोग्राम येथे खेळला जात आहे. 14 डिसेंबरला या सामन्याला सुरूवात झाली असून दुसरा दिवस आर अश्विनने गाजवला.....
भारताच्या कुलदीपने बांगलादेशात गाडला झेंडा, ‘ही’ कामगिरी करणारा तो पहिला भारतीय
सध्या भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ बांगलादेश विरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना चट्टोग्राम येथे सुरु....
कसोटीत बांगलादेशविरुद्ध एका डावात पाच विकेट्स घेणारा कुलदीप सातवाच भारतीय, तर पहिला…
भारताचा पुरूष क्रिकेट संघ सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे. ज्यामध्ये वनडे मालिकेनंतर कसोटी मालिकेला सुरूवात झाली आहे. दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना 14....
BANvIND: कुलदीपच्या ‘पंच’ने बांगलादेशी फलंदाज गडबडले, यजमानांचा पहिला डाव 150वरच आटोपला
बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. यातील पहिला कसोटी सामना 14 डिसेंबरपासून चट्टोग्राम येथे खेळला जात आहे. ज्यामध्ये भारताने....
बांगलादेशच्या विकेटकीपरने अश्विनला ‘असे’ बाद करून मैदानातच उडवली खिल्ली, व्हिडिओ व्हायरल
बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात चट्टोग्राम येथे पहिला कसोटी सामना 14 डिसेंबरपासून खेळला जात आहे. यामध्ये भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि....
बांगलादेशचे टीम इंडियासमोर सपशेल लोटांगण! दुसऱ्या दिवशी कुलदीप-सिराजचा कहर
बांगलादेश आणि भारत यांच्या दरम्यान चट्टोग्राम येथे सुरू असलेल्या पहिला कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने वर्चस्व गाजवले. पहिल्या दिवशी श्रेयस अय्यर व चेतेश्वर पुजारा....
VIDEO: बांगलादेशी गोलंदाजांची उमेश यादवने वाजवली बॅंड, दुसऱ्याच चेंडूवर ठोकला 100 मीटरचा षटकार
बांगलादेश विरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारताने सर्वबाद 404 धावसंख्या उभारली. यामध्ये भारताकडून सर्वाधिक धावा चेतेश्वर पुजारा (90) आणि श्रेयस अय्यर (86)....
विराट कोहलीच्या विकेटबाबत तैजुल इस्लामचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘त्याची विकेट घेणे माझ्या कारकिर्दीत…’
भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याची विकेट घेणे सगळ्याच गोलंदाजांच्या कारकिर्दीतील महत्वाचा क्षण असतो, मात्र बांगलादेशचा फिरकीपटू तैजुल इस्लाम याचे वेगळे मत आहे. या डाव्या....
पुजारा, अय्यर-अश्विनच्या धमाकेदार खेळीने भारताचा पहिला डाव 400च्या पार; उमेश यादवची झटपट खेळी
बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव 404 धावसंख्येवर संपुष्टात आला. यामध्ये भारताकडून चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर आणि आर....
आठव्या क्रमांकावर अश्विनचाच जलवा! बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ठोकले अर्धशतक
बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND)यांच्यात चट्टोग्राम येथे पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. गुरूवार (15 डिसेंबर) या सामन्याचा दुसरा दिवस असून भारताला सुरूवातीलाच श्रेयस अय्यर याच्या....



















