जवागल श्रीनाथ
शिखर धवन पूर्वी ‘या’ ४ भारतीय क्रिकेटपटूंचाही झाला होता घटस्फोट; एक आहे भारताचा माजी कर्णधार
नुकतेच भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन आणि त्याची पत्नी आयेशा मुखर्जी यांनी लग्नाच्या ९ वर्षांनंतर घटस्फोट घेतल्याची बातमी समोर आली. आयेशाने मंगळवारी (७ सप्टेंबर) इंस्टाग्रामवर....
श्रीलंका वि. भारत: युझवेंद्र चहलकडे विकेट्सचा ‘शतकवी’र बनण्याची संधी, ‘या’ दिग्गजांवर ठरेल वरचढ
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात रविवारी (१८ जुलै) पहिल्या वनडे सामन्याचा थरार रंगणार आहे. कोलंबाच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर दुपारी ३.३० वाजता हा सामना सुरू होणार आहे.....
साल १९९० मध्ये आयपीएल झाली असती तर ‘हे’ भारतीय खेळाडू झाले असते मालामाल
८० आणि ९०च्या दशकातील भारतीय खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर, ते कलागुणांनी श्रीमंत होते, काहींची स्वत:ची खेळाची खास शैली होती. तसेच काहीजणांमध्ये तर मनोरंजन करून मैदानात....
कधीही विश्वचषक विजेतेपद नशीबात न आलेले ५ भारतीय महान क्रिकेटर्स
भारतीय संघाकडून आत्तापर्यंत अनेक दिग्गज क्रिकेटपटू खेळले. पण त्यातील अनेकांचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न मात्र अपूर्ण राहिले. क्रिकेटमध्ये विश्वचषकाची स्पर्धा सर्वात मानाची मानली जाते. ही स्पर्धा....
अरेच्च्या! काँग्रेस प्रवक्त्याचा भारतीय दिग्गजासोबत विमान प्रवास, शेजारी बसूनही नाही ओळखलं
नुकताच इंग्लंडचा भारत दौरा संपला आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात २८ मार्च रोजी झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्याने या दौऱ्याचा शेवट झाला. पुणे येथे झालेल्या या....
स्वदेशी ॲप ‘कू’ची क्रिकेटपटूंनाही भुरळ, अनिल कुंबळेसह अनेकांनी उघडले खाते
काही महिन्यांपूर्वी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताची घोषणा केली होती. त्याअंतर्गत भारताने अनेक पर्यायी ॲप विकसित केले आहेत. तसेच ट्विटरला पर्यायी ॲप म्हणून....
कांगारूंच्या देशात भारतीयांचा वचक! ऑस्ट्रेलियात कसोटी पदार्पण करत सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात चौथ्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवसाच्या (१८ जानेवारी) खेळाला सुरुवात झाली आहे. चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला भारतीय संघाच्या युवा गोलंदाजांनी शानदार प्रदर्शन केले....
भारताचे ५ असे मोहरे, ज्यांनी वनडे व कसोटीत घेतल्यात प्रत्येकी २००पेक्षा जास्त विकेट्स
भारतीय क्रिकेटचा इतिहास खूप जुना आणि मोठा आहे. १९३२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे पदार्पण झाले, त्यानंतर क्रिकेट जगात भारताचे नाव मोठे झाले. जेव्हा जेव्हा....
भारताचे वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे ३ फिरकीपटू, जे खऱ्या अर्थाने ठरले हिरो
भारतीय संघाने १९७४ ला वनडे क्रिकेटमध्ये प्रवेश केला आणि केवळ एक दशकानंतर, इतर मोठ्या संघाना आपल्या आगमनाची जाणीव करून दिली. फलंदाजी आणि गोलंदाजीतील सांघिक कामगिरीमुळेच....
भारतीय संघाचे सर्वाधिक शिकलेले ७ क्रिकेटर्स; एक आहे इंजीनिअर, तर दुसरा…
क्रिकेट… म्हटलं की आपल्या सर्वांनाच माहीत आहे यासाठी खेळाडू लहानपणापासूनच स्वत:ला झोकून देत असतो. अनेकवेळा आपण अस ऐकलही असेल की खेळाकडे वळणारे अधिकतर खेळाडू शिक्षणात....
एकाच कसोटी सामन्यात खणखणीत शतक व दणदणीत ५ विकेट घेणारे ३ भारतीय क्रिकेटर
कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाच्या बर्याच खेळाडूंनी आश्चर्यकारक कामगिरी करून अनेक विक्रमांच्या यादीमध्ये आपली नावे नोंदविली आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा आणि शतके करण्याचा विक्रम सचिन....
दादा म्हणतो, सध्याच्या टीम इंडियातील हे ५ खेळाडू शंभर टक्के खेळले असते माझ्या संघात
सौरव गांगुली हा भारतीय क्रिकेट संघाचा यशस्वी कर्णधार होता. त्याने भारतीय संघाला परदेशात जिंकण्याची शिकवण दिली असे म्हणतात. त्याच्या संघात दिग्गज खेळाडू होते. तर सध्याच्या....
गांगुली म्हणतो, २०१९ विश्वचषकातील ३ क्रिकेटर २००३ विश्वचषकात मी भारताकडून खेळवले असते
भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या काळापासून सध्याचा कर्णधार विराट कोहलीच्या काळापर्यंत अनेक प्रतिभावान खेळाडू भारतीय संघाला लाभले आहेत. त्यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना उत्तम....
गोलंदाजीत अतिशय हटके विक्रम करणारे ४ भारतीय, कहर म्हणजे विराटही आहे यात सामील
-विनायक धुमाळ भारतीय क्रिकेट इतिहासात असे अनेक महान गोलंदाज आहेत ज्यांनी आपल्या उत्कृष्ठ गोलंदाजीच्या जोरावर मोठं-मोठे विक्रम करून भारतीय संघाची मान उंचाविली आहे. या लेखातही....












