टी २० तिरंगी मालिका

रोहित शर्माने ट्वेन्टी२० क्रिकेटमध्ये रचला हा खास विक्रम

मार्च 18, 2018

कोलंबो। आज भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यात निदाहास ट्रॉफी तिरंगी टी २० मालिकेतील अंतिम सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने एक खास....

अंतिम सामन्यात भारतासमोर विजयासाठी १६७ धावांचे आव्हान

मार्च 18, 2018

कोलंबो। निदाहास ट्रॉफी तिरंगी टी २० मालिकेच्या अंतिम सामन्यात बांग्लादेशने भारतासमोर विजयासाठी १६७ धावांचे आव्हान ठेवले आहे. भारताकडून युजवेंद्र चहलने १८ धावात ३ विकेट्स घेऊन....

निदाहास ट्रॉफी अंतिम सामन्यासाठी असा आहे ११ जणांचा भारतीय संघ

मार्च 18, 2018

कोलंबो। आज भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यात निदाहास ट्रॉफी तिरंगी टी २० मालिकेतील अंतिम सामना होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाने नेणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा....

भारत विजयाची गुढी उभारणार का?

मार्च 18, 2018

कोलंबो। आज भारत विरुद्ध बांगलादेश संघात निदाहास ट्रॉफी तिरंगी टी २० मालिकेतील अंतिम सामना होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचा विजय मिळवून या वर्षीच्या आंतराष्ट्रीय....

श्रीलंका विरुद्ध बांग्लादेशमध्ये अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी चुरस

मार्च 16, 2018

कोलंबो। आज निदाहास ट्रॉफी तिरंगी टी २० मालिकेतील शेवटचा साखळी फेरीतील सामना श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश संघात होणार आहे. या सामन्यात जो संघ विजयी ठरेल त्या....

उर्वरीत सामन्यांसाठी शाकिब अल हसन बांगलादेश संघात परतला

मार्च 15, 2018

श्रीलंकेमध्ये सुरू असलेल्या टी २० तिरंगी मालिकेतील उर्वरीत सामन्यांसाठी शाकिब अल हसन बांगलादेश संघात पुनरागमन करणार आहे. बोटाला झालेल्या दुखापतीमधून हा खेळाडू सावरला अाहे.  बांगलादेश....

सिक्सर किंग युवीचा विक्रम आता रोहीतच्या नावावर

मार्च 15, 2018

भारत विरूद्ध बांगलादेश टी२० सामन्यात भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत १७ धावांनी विजय मिळवला. रोहीत शर्माने या सामन्यात ८९ तर सुरेश रैनाने ४७ धावा केल्या. ....

अशी वेळ कोणत्याही गोलंदाजावर येवू नये!

मार्च 15, 2018

भारत विरूद्ध बांगलादेश टी२० सामन्यात भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत १७ धावांनी विजय मिळवला. रोहीत शर्माने या सामन्यात ८९ तर सुरेश रैनाने ४७ धावा केल्या. ....

बांग्लादेश विरुद्ध अशी आहे टीम इंडिया

मार्च 14, 2018

कोलंबो। आज भारत विरुद्ध बांग्लादेश संघात निदाहास ट्रॉफी तिरंगी टी २० मालिकेतील साखळी फेरीचा सामना रंगणार आहे. या सामन्यात बांग्लादेश संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा....

बांग्लादेश विरुद्ध विजय मिळवून भारतीय संघ मिळवणार का अंतिम फेरीत स्थान?

मार्च 14, 2018

कोलंबो। निदाहास ट्रॉफी तिरंगी टी २० मालिकेत आज भारत विरुद्ध बांगलादेश संघात साखळी फेरीतील सामना रंगणार आहे. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाला अंतिम सामन्यात....

निदाहास ट्रॉफी: बांग्लादेश समोर यजमान श्रीलंकेचे आव्हान

मार्च 10, 2018

कोलंबो। आज निदाहास ट्रॉफी स्पर्धेतील तिसरा सामना श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश संघात होणार आहे. या सामन्यात श्रीलंकेला विजय मिळवून स्पर्धेत आघाडी घेण्याची संधी आहे तर बांग्लादेशला....

निदाहास ट्रॉफी: भारताचा बांग्लादेशवर ६ विकेट्सने विजय

मार्च 8, 2018

कोलंबो। श्रीलंकेत चालू असलेल्या निदाहास ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात भारताने श्रीलंकेवर ६ विकेट्सने विजय मिळवला आहे. या सामन्यात शिखर धवनने पुन्हा एकदा अर्धशतक करून भारताच्या....

भारताने नेणेफेक जिंकून घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

मार्च 8, 2018

कोलंबो। भारत विरुद्ध बांग्लादेश संघात आज निदाहास ट्रॉफीतील दुसरा सामना होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाने....

दुसऱ्या टी२० सामन्यात अशी आहे टीम इंडिया

मार्च 8, 2018

भारत आणि बांग्लादेश संघात तिरंगी टी २० मालिकेतील दुसरा सामना आज कोलंबो येथे होत आहे.  या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय....

निदाहास ट्रॉफी: आज बांग्लादेश विरुद्ध रंगणार भारताचा दुसरा सामना

मार्च 8, 2018

कोलंबो। श्रीलंकेत सुरु असलेल्या निदाहास ट्रॉफी स्पर्धेत आज भारताचा दुसरा सामना बांग्लादेश विरुद्ध होणार आहे. पहिल्या सामन्यात भारताला यजमान श्रीलंकेकडून ५ विकेट्सने पराभवाला सामोरे जावे....