बेंगलोर
एबी, फिंच या परदेशी खेळाडूंशिवाय बेंगलोरची टीम अशी होईल राॅयल
आयपीएलचा १३ वा मोसम सध्या जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या आयपीएलच्या या मोसमाच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह आहे. ...
ठरलं! या शहरात होणार आयपीएल २०२०चा लिलाव
आयपीएल 2020चा हंगाम जवळ आला आहे. आयपीएलचा हा 13वा हंगाम (2020 IPL13th Season) असणार आहे. या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव 19 डिसेंंबरला कोलकाता (Kolkata) शहरात ...
भारत सोडा तब्बल १६ देशांच्या खेळाडूंना द्रविड देतोय ट्रेनिंग
भारतीय संघाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू आणि सध्याचा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली सध्या 16 देशांच्या मुलांना आणि मुलींना शिक्षण कार्यक्रम घेण्यात येत ...
श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेशला जे जमले नाही ते भारताने आज करुन दाखवले
बंगळूरू। पहिलीच कसोटी खेळत असलेल्या अफगाणिस्तानला भारताविरुद्ध दुसऱ्याच दिवशी मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भारताने अफगाणिस्तानवर एक डाव 262 धावांनी विजय मिळवला. याबरोबर भारताने ...
७ तासांत ९ फलंदाज झाले २ वेळा बाद
बेंगलोर | भारत विरुद्ध अफगानिस्तान एकमेव कसोटी सामन्यात भारताने २६५ धावांनी अफगाणिस्तानवर विजय मिळवला. हा सामना भारताने केवळ दोन दिवसांत जिंकला. अशी कामगिरी करणारा ...
तब्बल ५ नकोसे विक्रम; तेही पहिल्याच सामन्यात
बेंगलोर | गुरुवारी सुरु झालेल्या भारत विरुद्ध अफगानिस्तान कसोटी सामन्यात शुक्रवारी बांगलादेशचा संघ १०९ धावांत सर्वबाद झाला. भारतीय संघाच्या फिरकीसमोर या संघाचे काहीही चालले ...
शिखर धवन-मुरली विजय बरोबर आणखी एका भारतीय खेळाडूचे खास शतक
बेंगलोर | बेंगलोर येथे सुरू असलेल्या भारत-अफगानिस्तान सामन्यात भारताचा स्पीडस्टार उमेश यादवने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 100 वा बळी मिळवला. अफगानिस्तानच्या पहिल्या डावात उमेशने रहमत शहा ...
एकमेव कसोटी सामन्यात कमी धावसंख्येवर अफगानिस्तानने भारताला रोखले
बेंगलोर | बेंगलोर येथे सुरू असलेल्या भारत-अफगानिस्तान कसोटी सामन्यात भारताचा पहिला धाव 474 धावाच संपुष्टात आला. या कसोटीच्या पहिल्या दिवशी पहिल्या डावात भारतीय संघाने शिखर ...
तब्बल दोन दिवसांनी सापडला एबी डीविलियर्सने मारलेला त्या षटकाराचा चेंडू
बेंगलोर। चेन्नई विरूध्द बेंगलोर हा सामना चेन्नईने शेवटच्या षटकात जिंकला. बेंगलारने चेन्नईसमोर 205 धावांचे लक्ष्य ठेवले होते. चेन्नईने या लक्ष्याचा पाठलाग करताना 19.4 षटकात 207 धावा केल्या. ...
५ अशी कारणे ज्यामुळे भारताचा बेंगलोर वनडेमध्ये झाला पराभव !
गुरुवारी झालेल्या भारत वि.ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या वनडे सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाने २१ धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाचा हा या मालिकेतील पहिला विजय ठरला. ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी भारतीय ...
या ५ कारणांमुळे भारताचा झाला बेंगलोर वनडेमध्ये पराभव !
गुरुवारी झालेल्या भारत वि.ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या वनडे सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाने २१ धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाचा हा या मालिकेतील पहिला विजय ठरला. ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी भारतीय ...
भारताचा सार्वकालीन महान कर्णधार होण्यासाठी अजून बराच मोठा टप्पा गाठायचा आहे – विराट कोहली
बेंगलोर । भारतीय कर्णधार विराट कोहलीने आपल्याला सार्वकालीन महान कर्णधार बनण्यासाठी अजून बरेच टप्पे पार करायचे आहेत असे म्हटले आहे. कोहलीची ही प्रतिक्रिया तेव्हा ...