भारत विरुद्ध बांग्लादेश
टी20 मालिकेपूर्वी यष्टीरक्षकाची जबरदस्त तयारी, राहुल द्रविडकडून खास प्रशिक्षण
भारत आणि बांग्लादेश यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका संपली आहे. ज्यामध्ये टीम इंडियाने चमकदार कामगिरी करत पाहुण्या संघाचा पराभव करत मालिका 2-0 ने जिंकली. आता....
IND vs BAN: या दोन खेळाडूंची क्षेत्ररक्षणात उत्कृष्ट कामगिरी, विशेष मेडलनं सन्मानित
भारत आणि बांग्लादेश यांच्यात नुकत्याच झालेल्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने शानदार कामगिरी करत 2-0 असा एकतर्फी विजय मिळवला. या दरम्यान संपूर्ण मालिकेत भारतीय खेळाडूंची....
IND vs BAN: यशस्वीने 11व्या कसोटीतच केली सेहवागची बरोबरी, यादीत अन्य भारतीय नाही
यजमान टीम इंडियाने भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यातील कसोटी मालिकेत 2-0 ने क्लीन स्वीप केला आहे. यशस्वी जयस्वालही भारताच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने दोन्ही डावात अर्धशतक....
IND vs BAN: टीम इंडियाने बांग्लादेशला हरवून मायदेशात साकारला सलग 18वा कसोटी मालिका विजय
भारतीय संघाने कानपूर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बांग्लादेशचा 7 विकेट्सने पराभव करत दोन सामन्यांची मालिका जिंकली आहे. या कसोटी मालिकेत भारतीय संघाने 2-0 ने....
खतरनाक..! टीम इंडियाचा दणदणीत विजय, बांग्लादेशच्या चारीमुंड्या चीत..! मालिका 2-0 ने खिश्यात
बांग्लादेशविरुद्ध कानपूरमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा दबदबा पाहयला मिळला. चौथ्या आणि पाचव्या दिवशी टीम इंडियाने कसोटी टी-20 क्रिकेटसारखा खेळ करत सामना आपल्या....
जे इंग्लंड-ऑस्ट्रेलियाला नाही जमलं ते भारतानं करुन दाखवलं, 21व्या शतकात अशी कामगिरी करणारा पहिला देश
भारत आणि बांग्लादेश यांच्यात कानपूरमध्ये दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. आज दुसऱ्या कसोटी सामन्याचा पाचवा दिवस सुरू आहे. सामना संपण्यापूर्वी भारताने पहिल्या डावातच अनेक....
दुसऱ्या डावात बांग्लादेश ढेपाळला, भारत ऐतिहासिक कसोटी विजयाच्या उंबरठ्यावर
भारत आणि बांग्लादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना कानपूर येथील ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जात आहे. या दुसऱ्या कसोटी सामन्याचा पाचवा शेवटचा दिवस....
“ज्याने 9000 धावा केल्या…”, सुनील गावस्कर भारतीय संघाच्या रणनीतीवर संतापले
भारत विरुद्ध बांग्लादेश सामन्याच्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाच्या रणनीतीवर सुनील गावस्करांनी संताप व्यक्त केला आहे. ज्यावर रिषभ पंत कोहलीसमोर फलंदाजीला आल्यावर गावस्कर यांनी प्रतिक्रिया दिली....
अभिषेकसोबत रिंकू सिंग ओपनिंग करणार! टी20 साठी माजी क्रिकेटपटूचा मास्टर प्लॅन
भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यातील कसोटी मालिका अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. अखेरच्या सामन्यातील विजयाचा निर्णय होण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. दरम्यान दोन्ही संघांमधील टी20 मालिकेची....
कानपूर कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी षटकारांचा जोरदार पाऊस, टीम इंडियाने केला विश्वविक्रम
कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर भारत आणि बांग्लादेश यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याचे दोन दिवस पावसामुळे रद्द करणयात आले. पहिल्या दिवशी केवळ 35 षटकांचा....
ind vs ban; कसोटी क्रिकेटमध्ये टी20 चा थरार; टीम इंडिया सुसाट….
भारतीय कर्णधार रोहित शर्माने भलेही टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असेल. पण त्याने चाहत्यांना त्याची जाणीव होऊ दिली नाही. रोहितने कसोटी क्रिकेटमध्ये चक्क टी20 सारखे....
IND vs BAN: रवींद्र जडेजाची ऐतिहासिक कामगिरी; कानपूर कसोटीत विक्रमांची मालिका…
भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामना अनेक कारणासाठी आठवणीत ठेवला जाऊ शकतो. कारण सामन्यामध्ये असे अनेक किस्से, घटना किंवा विक्रम घडले आहेत. जे क्रिकेट....
‘क्रिकेटपटूंना कमांडोप्रमाणे…’, पाऊस पडल्यास ड्रेसिंग रुममधील स्थितीबाबत आरपी सिंगचा खुलासा
भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसाने हजेरी लावली आहे. प्रथम पहिल्या दिवशी पावसामुळे सामन्याल उशीरा सुरुवात झाली. सततच्या पावसामुळे आखेर पहिल्या दिवसाचा खेळ....
IND vs BAN; कानपूर कसोटीचा दुसरा दिवसही खोळंबला, पावसाची बॅटींग सुरुच
कानपूरमध्ये भारत आणि बांग्लादेश यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. मात्र, या सामन्याच्या दुसऱ्यादिवशी देखील पावसाचं सावट दिसून येत आहे. कानपूरमध्ये मुसळधार पावसामुळे पहिल्या....
IND vs BAN: रोहित शर्माच्या निर्णयाने इतिहास बदलला, 60 वर्षांचा सिलसिला तुटला
भारत आणि बांग्लादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जात आहे. पहिल्या दिवशी पावसामुळे खेळ उशिरा सुरू झाला. तसेच दुपार....


















