मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर

IND vs SL: हेड कोच गाैतम गंभीरची पत्रकार परिषद पाहता येणार लाइव्ह, पाहा संपूर्ण अपडेट एक क्लिकवर

जुलै 22, 2024

राहुल द्रविड नंतर भारतीय संघाचा नवा मुख्य हेड कोच गाैतम गंभीर आपल्या पदाच्या कार्यकाळाची सुरुवात आगमी श्रीलंका दाैऱ्यापासून करणार आहे. या दाैऱ्याला 27 जुलै पासून....

navdeep saini, shardul, shubman gill

IND vs SL : प्रशिक्षक गंभीरमुळे चमकणार ‘या’ गोलंदाजाचे नशीब! 3 वर्षांपासून पुनरागमनाची पाहतोय वाट

जुलै 18, 2024

India vs Sri Lanka : श्रीलंकाविरुद्धच्या आगामी टी20 आणि वनडे मालिकेसाठी आज (18 जुलै) भारतीय संघाची घोषणा होऊ शकते. गौतम गंभीर यांच्या प्रशिक्षणाखाली हा भारतीय....

गंभीरचं चाललंय तरी काय, नव्या प्रशिक्षकाने पहिल्याच बैठकीत असं काय केलं ज्यामुळे मिटिंग पुढे ढकलली…

जुलै 17, 2024

Head Coach Gautam Gambhir : गौतम गंभीर (Gautam Gambhir), हा त्याच्या स्पष्टवक्तेपणा आणि आक्रमक स्वभावासाठी ओळखला जातो. आता त्याच्या याच स्वभावामुळे बीसीसीआयची पहिलीच (BCCI Meeting)....

Suryakumar-Yadav-Injury

हार्दिकला डावलून सूर्यकुमारला टी20 संघाचा कर्णधार का बनवायला पाहिजे? ‘ही’ आहेत 3 प्रमुख कारणे

जुलै 17, 2024

Suryakumar Yadav T20I Captaincy: रोहित शर्माच्या टी20 क्रिकेटमधून निवृत्तीच्या निर्णयामुळे त्याचा दावेदार कोण असेल? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सुरुवातीला उपकर्णधार हार्दिक पांड्या रोहितची जागा....

गंभीर आणि बीसीसीआयची आवडनिवड जुळेना! नव्या प्रशिक्षकाने स्टाफसाठी सुचवलेली 5 नावं बोर्डाकडून नामंजूर

जुलै 17, 2024

Gautam Gambhir BCCI Team India head coach: टी20 विश्वचषकानंतर भारतीय क्रिकेटमध्ये नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपला असून त्यांच्याजागी....

gautam gambhir, rohit-virat

सुट्टी संपली, कामावर या! टीम इंडियाचा नवा हेडमास्तर गंभीरचा विराट, रोहित अन् बुमराहला मॅसेज

जुलै 16, 2024

India Tour Of Sri Lanka: भारतीय क्रिकेट संघाला नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Head Coach Gautam Gambhir) यांच्या प्रशिक्षणाखाली 27 जुलैपासून श्रीलंका दौऱ्यावर टी20 आणि....

Gautam Gambhir

श्रीलंका दौऱ्यापासून होणार गौतम गंभीरच्या नव्या युगाची सुरुवात

जुलै 15, 2024

भारतीय संघानं झिब्वाब्वेविरुद्ध झालेल्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 4-1 विजय मिळवला आणि मालिका आपल्या खिशात घातली. शेवटच्या सामन्यात भारतानं 42 धावांनी झिम्बाब्वे संघाला धूळ चारली.....