रवी शास्त्री
तब्बल ३ वेळा ‘या’ दिग्गजाने भारताच्या प्रशिक्षकपदासाठी केलाय अर्ज, यंदाही दाखवलीय उत्सुकता; पण…
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आगामी टी-२० विश्वचषकानंतर त्यांच्या पदावर कार्यरत राहणार नाहीत. त्यांचा या पदासाठीचा कार्यकाळ विश्वचषकानंतर संपणार आहे. मागच्या काही दिवसांपासून शास्त्रींनंतर....
भारताचा प्रशिक्षक होण्यासाठी टॉम मूडी वॉर्नरला केले हैदराबादच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर?
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ आगामी टी-२० विश्वचषकानंतर संपणार आहे. मागच्या काही दिवसांपासून शास्त्री नंतर भारतीय संघाचा प्रशिक्षक कोण होणार याबाबत....
आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत ‘या’ दोन खेळाडूंचे भवितव्य मेंटॉर धोनीच्या हातात; कोण आहेत ते धुरंधर?
येत्या १५ ऑक्टोबर रोजी आयपीएल २०२१ स्पर्धेचा अंतिम सामना पार पडणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर १७ ऑक्टोबरपासून यूएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होणार....
रवी शास्त्रींनंतर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक कोण? ‘या’ नव्या परदेशी दिग्गजाचे नाव चर्चेत
आयपीएल २०२१ स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर यूएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. ही स्पर्धा आणखी एका....
सीएसकेच्या ‘या’ क्रिकेटरची लागणार लॉटरी, धोनी स्वत: मिळवून देणार राखीव खेळाडूंमधून मुख्य संघात जागा!
इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेतील प्लेऑफ सामन्यांना लवकरच प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर यूएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेसाठी....
शास्त्री गुरुजींकडून धोनीच्या महानतेवर शिक्कामोर्तब; म्हणाले…
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ आगामी टी२० विश्वचषकानंतर संपुष्टात येत आहे. शास्त्री यांनी स्वतः ही स्पर्धा प्रशिक्षक म्हणून आपली अखेरची स्पर्धा....
“प्रशिक्षक द्रविड आणि मेंटर धोनी भारतीय संघाला वेगळ्या उंचीवर नेतील”
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ आगामी टी२० विश्वचषकानंतर संपुष्टात येत आहे. शास्त्री यांनी स्वतः ही स्पर्धा प्रशिक्षक म्हणून आपली अखेरची स्पर्धा....
टीम इंडियाला पुन्हा मिळणार परदेशी प्रशिक्षक, अनिल कुंबळे शर्यतीतून बाहेर!
इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा अंतिम सामना येत्या १४ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर १७ ऑक्टोबरपासून यूएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेचा....
जगातील ‘या’ पाच क्रिकेट प्रशिक्षकांवर आहे कुबेराची कृपा; दरवर्षी मिळते तब्बल इतके मानधन
क्रिकेटमध्ये संघाचा कर्णधार खेळाडूंना अनेकदा मार्गदर्शन आणि सामन्यात त्यांचे नेतृत्व करत असतो, पण मैदानाबाहेत किंवा सामन्याव्यतिरिक्त संघातील खेळाडूंना आणि कर्णधारालाही एका चांगल्या प्रशिक्षकाची गरज असते.....
‘त्या’ व्यक्तीने विराटला टी२० अन् वनडेची कॅप्टन्सी सोडण्याचा दिला होता सल्ला, रहस्य उलगडलं!
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने काही दिवसांपूर्वी आगामी टी२० विश्वचषकानंतर भारतीय टी२० संघाच्या आणि आयपीएल २०२१ च्या हंगाम संपल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे कर्णधारपद....
बुमराहला दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी कसोटीत जगापासून का ठेवले होते लपवून, शास्त्रींनी केला खुलासा
भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आज क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये (टी २०, एकदिवसीय आणि कसोटी) संघासाठी महत्वाचा गोलंदाज आहे. त्याने मुंबई इंडियन्ससाठी २०१३ मध्ये पहिल्यांदा त्याच्या....
तब्बल चार वर्षानंतर तुटणार गुरू-शिष्याचं नातं, केली आहे संस्मरणीय कामगिरी
संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि ओमान येथे होणाऱ्या टी२० विश्वचषकानंतर भारतीय क्रिकेटमध्ये बरेच बदल होतील. १७ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या विश्वचषकात कर्णधार विराट कोहली व....
बस्स, सगळं काही मिळवलंय, आता आनंदाने सेवानिवृत्त होईल; खुद्द शास्त्रींनी दिले प्रशिक्षकपद सोडण्याचे संकेत
येत्या १७ ऑक्टोबरपासून युएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा देखील करण्यात आली आहे. दरम्यान गुरुवारी (१६....
प्रशिक्षक शास्त्रींनंतर कोणाच्या हाती असेल टीम इंडियाची कमान? कुंबळेंसह ‘या’ नावाचीही आहे चर्चा
आगामी टी२० विश्वचषक ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरमध्ये यूएई आणि ओमानमध्ये खेळवला जाणार असून विश्वचषकानंतर भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकाची जागा मोकळी होणार आहे. त्यानंतर शास्त्री या पदावर....
विराटचा पुढचा मार्ग अजूनच खडतर, शास्त्रींनंतर ४ वर्षांपूर्वी विवाद झालेल्या दिग्गजाशी पुन्हा पडणार गाठ!
येत्या १७ ऑक्टोबर पासून युएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेचा थरार रंगणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर भारतीय संघाला नवीन मुख्य प्रशिक्षक मिळणार आहे. कारण मुख्य....



















