विजय शंकर
ठरलं तर! कोहलीची टीम इंडिया या तारखेला होणार इंग्लंडला रवाना
मुंबई | ३० मे पासून इंग्लंडमध्ये १२व्या क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात होत आहे. यासाठी भारतीय संघ २२ मे रोजी रवाना होणार आहे. यापुर्वीच काही संघ इंग्लंडमध्ये....
भारताकडे चौथ्या क्रमांकासाठी हा खेळाडू आहे चांगला पर्याय, दिग्गज क्रिकेटपटूचे मत
भारतीय क्रिकेट संघ सध्या विश्वचषक 2019 च्या तयारीत आहे. पण या विश्वचषकात भारताकडून चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार हा प्रश्न कायम आहे. भारतीय निवड समीतीने यासाठी....
शास्त्रींच्या मते भारत नाही तर हा संघ आहे विश्वचषक विजेतपदासाठी प्रबळ दावेदार…
2019 विश्वचषक इंग्लंड आणि वेल्समध्ये 30 मेपासून सुरु होणार आहे. त्यामुळे आता जेमतेम दिड महिन्याचा कालावधी राहिलेल्या या विश्वचषकाबद्दल चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. अनेकांनी....
हा खेळाडू विश्वचषकासाठी संघात असल्याने कर्णधार कोहली आहे खूश
2019 विश्वचषकासाठी 15 एप्रिलला 15 जणांचा भारतीय संघ निवडण्यात आला. या संघात 12 ते 13 खेळाडूंची जागा जवळजवळ निश्चित होती. मात्र दोन ते तीन जागांसाठी....
रवी शास्त्री म्हणतात, विश्वचषकासाठी १६ जणांचा असायला हवा संघ
सोमवारी(15एप्रिल) 2019 विश्वचषकासाठी 15 जणांच्या भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. पण भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ते 15 जणांऐवजी 16 जणांचा संघ....
एमएस धोनी असताना मी प्रथमोपचार पेटी सारखा आहे – दिनेश कार्तिक
सोमवारी(15 एप्रिल) 2019 विश्वचषकासाठी 15 जणांच्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या भारतीय संघात एमएस धोनीचा पर्यायी यष्टीरक्षक म्हणून दिनेश कार्तिकची निवड करण्यात आली. याबद्दल....
विश्वचषकासाठी संघात निवड न झाल्याने रायडूने ट्विटरवरुन दिली अशी प्रतिक्रिया
सोमवारी(15 एप्रिल) बीसीसीआय निवड समीतीने 2019 विश्वचषकासाठी 15 खेळाडूंची भारतीय संघात निवड केली. भारताच्या या संघात अंबाती रायडू ऐवजी विजय शंकरला संधी मिळाल्याने अनेकांनी आश्चर्य....
या विश्वचषकात धोनी-दिनेश कार्तिकमुळे होणार एक खास योगायोग
सोमवारी(15 एप्रिल) मुंबईमध्ये भारतीय क्रिकेट निवड समीतीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद आणि बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी यांनी 2019 विश्वचषकासाठी 15 जणांच्या भारतीय संघाची घोषणा केली आहे.....
…म्हणून रायडू ऐवजी विजय शंकरचा झाला विश्वचषकासाठी टीम इंडियात समावेश
30 मे पासून इंग्लंड आणि वेल्समध्ये 2019 आयसीसी विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. त्यामुळे जेमतेम दीड महिना राहिलेल्या या स्पर्धेसाठी आज(15 एप्रिल) 15 जणांच्या भारतीय संघाची....
त्या निर्णयामुळे सामन्याला मिळाली कलाटणी, कर्णधार कोहलीने केला खूलासा
नागपूर। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात मंगळवारी(5 मार्च) विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडीयमवर पार पडलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने 8 धावांनी रोमांचकारी विजय मिळवला. तसेच 5 सामन्यांच्या....
उद्यापासून सुरु होणाऱ्या वनडे मालिकेसाठी अशी आहे १५ जणांची टीम इंडिया
हैद्राबाद । टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन टी२० सामन्यांच्या मालिकेत ०-२ ने पराभूत झाली. त्यानंतर उद्यापासून भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ सामन्यांच्या वनडे मालिकेत खेळणार आहे. पहिला....
टीम इंडियाची घोषणा, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी असा आहे १५ जणांचा चमू
मुंबई । टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतात २ टी२० तसेच ५ वनडे सामने खेळणार आहे. ही मालिका २४ फेब्रुवारीपासून सुरु होणार असून यासाठी बीसीसीआयने आज संघाची घोषणा....
या कारणामुळे एमएस धोनी विश्वचषक २०१९साठी टीम इंडियात हवाच
मुंबई | ३०मे ते १४ जूलै २०१९ या काळात विश्वचषक इंग्लंड देशात होणार आहे. या विश्वचषकापुर्वी जगभरातील सर्वच माजी खेळाडूंनी रोजच नवनविन वक्तव्य करत एकप्रकारे....
गांगुली म्हणतो, हा खेळाडू विश्वचषकात टीम इंडियाचा सदस्य नसेल
मुंबई । भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगलीने प्रतिभावान खेळाडू विजय शंकरच्या विश्वचषक वारीबद्दल नकारात्मक सुर आवळला आहे. मला विजय शंकर विश्वचषकात न खेळण्याची शक्यता....





