अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर

IND vs ENG : वॉशिंगटन सुंदरचं खास शतक; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पूर्ण केल्या 100 विकेट्स

जुलै 14, 2025

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात स्टार अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरने शानदार कामगिरी केली आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या डावात त्याने चार विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे त्याने हे चारही विकेट....

आयपीएल लिलावात कोणत्याही किंमतीत सुंदरला विकत घेऊ शकते सीएसके, वाचा यामागील कारणे

ऑक्टोबर 25, 2024

वॉशिंग्टन सुंदरचे प्रदीर्घ कालावधीनंतर भारतीय कसोटी संघात पुनरागमन झाले. वॉशिंग्टन सुंदरने 3 वर्षांनंतर पुनरागमन करताना पुण्यात न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या डावात 7 विकेट्स घेतल्या होत्या. त्याचवेळी, आता....

वॉशिंग्टन सुंदरने सामन्यापूर्वी आखली होती खास योजना, दमदार गोलंदाजीनंतर उलगडले गुपीत

ऑक्टोबर 24, 2024

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघाचा पराभव केला होता. भारतीय संघाच्या पराभवामुळे कर्णधार....

Rohit Stump Mike

“अरे माझ्याकडे काय बघतोय?”, श्रीलंकन फलंदाजाच्या विकेटवरुन गोंधळलेल्या रोहितची मजेशीर प्रतिक्रिया

ऑगस्ट 2, 2024

Rohit Sharma Stump Mike : – भारताच्या वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या मजेशीर स्वभावाबद्दल सर्वांना माहिती आहे. तो सातत्याने त्याच्या मजेशीर विधानांनी मैदानावर आणि....

जडेजाच्या जागी टीम इंडियात या खेळाडूची वर्णी? झिम्बाब्वेविरुद्ध दाखवली अप्रतिम कामगिरी

जुलै 11, 2024

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात आहे. वॉशिंग्टन सुंदर या मालिकेत खेळत आहे. हरारे येथे झालेल्या सामन्यांमध्ये त्याने आतापर्यंत चांगली कामगिरी....

Shreyas Iyer & Washington Sundar

अरे, त्या दोघांना वनडेमध्येच सातत्याने खेळवा! भारताच्या दिग्गजाचे श्रेयस अय्यर-वॉशिंग्टन सुंदरबाबत वक्तव्य

डिसेंबर 1, 2022

भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा वनडे सामना पावसामुळे रद्द झाला. यामुळे शिखर धवन याच्या नेतृत्वाखालील भारताला तीन सामन्यांची वनडे मालिका 1-0 अशी गमवावी लागली. या मालिकेत....

शतक हुकल्यानंतर आली सुंदरची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…

मार्च 6, 2021

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यादरम्यान अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना तिसऱ्या दिवशीच संपला. भारतीय संघाने एक डाव आणि २५ धावांनी....