आयसीसी
कोहलीचं ‘विराट’ मन! कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळत असलेल्या वॉटलिंगला भारताच्या कर्णधाराकडून खास शुभेच्छा
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये खेळला जात आहे. या सामन्यातील पहिल्या आणि चौथ्या दिवशी पावसाने अडथळा निर्माण....
जेव्हा राखीव दिवशीही पावसाने केली होती फलंदाजी, भारताला संयुक्त जेतेपदावर मानावे लागले समाधान
क्रिकेट हा असा खेळ आहे, ज्यामध्ये वातावरण महत्वाची भूमिका बजावत असते. नुकताच सुरू असलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही पाऊस....
लाईव्ह सामन्यात दर्शक देत होते न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंना शिव्या, तपास लागताच काढलं स्टेडियमबाहेर
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जात आहे. हा सामना साऊथम्पटनच्या द रोज बाउल स्टेडियमवर खेळवला जात आहे. हा ऐतिहासीक....
WTC अंतिम सामना अनिर्णीत राहिल्यास भारताचा मोठा तोटा तर न्यूझीलंड फायद्यात; बघा कसं?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जात आहे. या सामन्याचा प्रारंभ १८ जूनपासून झाला आहे. परंतु पहिल्या दिवशी पावसाचे आगमन....
पावसाच्या व्यत्ययानंतर सर्वांना राखीव दिवशी सामना होण्याची आस, पण अंतिम निर्णय होणार ‘या’दिवशी
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड या बलाढ्य संघांमध्ये खेळला जात आहे. परंतु शुक्रवारी (१८ जून ) सामन्याच्या पहिल्याच दिवशी पावसाचे आगमन....
कसोटी चँपियनशीप अंतिम सामना ड्रॉ झाल्यास कोणत्या संघाला मिळणार किती ‘प्राइज मनी’? वाचा
साउथम्पटन| भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील बहुप्रतिक्षित जागतिक कसोटीत अजिंक्यपद अंतिम सामना एजेस बाउल स्टेडियम येथे चालू आहे. परंतु या ऐतिहासिक सामन्यात खेळाडूंपेक्षा पावसाची जास्त फलंदाजी....
WTC फायनल: पावसामुळे २ दिवस वाया गेल्यानंतर आयसीसीकडून दर्शकांना ‘मोठा दिलासा’
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना साउथॅम्प्टनच्या द रोज बाउल स्टेडियमवर खेळला जात आहे. पावसामुळे चौथ्या दिवशी (२१ जून) या सामन्याचा....
पावसाची शक्यता असूनही आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल इंग्लंडमध्ये का खेळवली? जाणून घ्या कारण
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचा चौथा दिवस देखील शब्दशः अर्थाने पाण्यात गेला. पावसाने मेहेरबानी करायचे नाकारल्याने संपूर्ण दिवस एकाही चेंडूचा खेळ न होता रद्द करावा लागला.....
व्हिडिओ: …म्हणून कसोटी क्रिकेट आहे सर्वोत्तम! किवी आणि भारतीय खेळाडूंनी सांगितली कारणे
कसोटी क्रिकेट हा क्रिकेटचा सगळ्यात अवघड प्रकार मानला जातो. पाच दिवस चालणाऱ्या सामन्यात क्रिकेटपटूंच्या कौशल्याचा खऱ्या अर्थाने कस लागतो. केवळ कौशल्यच नाही तर संयम आणि....
शमीच्या कव्हर ड्राईव्हमुळे थोडक्यात हुकली जेमिसनची हॅट्रिक, गोलंदाजाची रिऍक्शन होती पाहण्यासारखी
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना, साउथॅम्प्टनच्या द रोज बाउल मैदानावर खेळवण्यात येत आहे. या सामन्यात भारतीय संघाचा डाव २१७ धावांवर संपुष्टात आला. भारतीय संघाचा....
चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! आगामी काळात भारतात रंगू शकतात ‘या’ तीन मोठ्या आयसीसी स्पर्धा
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने काही दिवसांपूर्वीच पुढील आठ वर्षांच्या आयसीसी स्पर्धांची घोषणा केली होती. यात वनडे विश्वचषक, टी२० विश्वचषक, विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा आणि....
‘ये थी तेरी प्लॅनिंग?’ WTC फायनलचा पहिला दिवस पावसामुळे रद्द झाल्याने भन्नाट मिम्स व्हायरल
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला शुक्रवारपासून सुरुवात होणार होती. परंतु साउथॅम्प्टनमध्ये जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे याचा फटका सामन्यालाही बसला आहे.....
भारत-न्यूझीलंड WTC फायनल १४४ वर्षांच्या इतिहासातील ‘सर्वात मोठा सामना’, वाचा यामागची कारणे
‘सर्वात मोठा सामना’. ही सध्या एक अशी गोष्ट झाली आहे, जी सर्वसाधारणपणे वापरली जात असताना दिसते. परंतु यावेळेस तसे नाही. कारण आपण ज्या मोठ्या सामन्याबद्दल....
स्मिथ पुन्हा कसोटीत ‘अव्वल’; विराटला क्रमवारीत फायदा तर विलियम्सनची घसरण, वाचा सविस्तर
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आपली कसोटी खेळाडूंची नवी क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड तसेच, दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडीज कसोटी मालिकेत बरी....
श्रीलंकाविरुद्धची फ्लॉप कामगिरी, ‘या’ खेळाडूंच्या टी२० विश्वचषकाच्या स्वप्नावर फेरेल पाणी!
येत्या जुलै महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन वनडे आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या कालावधीत भारतीय वरिष्ठ संघ इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या....

















