कानपूर कसोटी

Rohit Sharma Ravichandran Ashwin, Jasprit Bumrah

रोहित शर्माच्या या ‘मास्टरप्लॅन’मुळे बांगलादेशचा पराभव, अश्विननं उघड केलं रहस्य

ऑक्टोबर 2, 2024

भारतानं दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत बांगलादेशचा 2-0 असा क्लीन स्वीप केला. या मालिकेतील दुसरी कसोटी कानपूरमध्ये खेळली गेली. भारतानं या कसोटीत मोठ्या फरकानं विजय मिळवला.....

विजयाच्या नजीक असताना टीम इंडियातून 3 खेळाडू बाहेर, बीसीसीआयचा मोठा निर्णय

सप्टेंबर 30, 2024

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. 4 दिवसांचा खेळ संपल्यानंतर सामना रोमांचक वळणावर पोहोचला आहे. फलंदाज मोमिनुल....

akash deep

“आकाश दीपने मोहम्मद शमीचा आदर्श घ्यावा”, भारतीय दिग्गजाचा कामाचा सल्ला

सप्टेंबर 28, 2024

भारतीय क्रिकेट संघ सध्या बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. भारताने पहिली कसोटी सहज जिंकली. मात्र पावसामुळे दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी (28 सप्टेंबर) कोणताही खेळ झाला....

ashwin pant video

यष्टीरक्षक पंतचा सल्ला आला कामी, बांगलादेशच्या कर्णधाराला अश्विनने असे फसवले जाळ्यात

सप्टेंबर 27, 2024

जेव्हा कोणत्याही संघाकडे यष्टिरक्षक म्हणून रिषभ पंत सारखा खेळाडू असतो तेव्हा तो, आपल्या नाविन्यपूर्ण शब्दांनी सहकाऱ्यांना सतत प्रेरित करतो, तसेच त्यांची करमणूक करत असतो. मात्र,....

कानपूर कसोटीसाठी कशी असेल भारताची प्लेइंग इलेव्हन? सहाय्यक प्रशिक्षक नायर म्हणाले…

सप्टेंबर 26, 2024

भारतीय क्रिकेट संघाला शुक्रवार पासून (27 सप्टेंबर) कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेतील दुसरा व शेवटचा सामना खेळायचा आहे. हा सामना जिंकत भारतीय संघ....

Virat Kohli

कानपूर कसोटीत कोहलीच्या निशाण्यावर असतील ‘हे’ २ मोठे विक्रम, दिग्गजांच्या यादीत होईल सामील

सप्टेंबर 23, 2024

पहिल्या कसोटी विजयानंतर भारतीय संघाला 27 सप्टेंबरपासून कानपूर येथे दुसरा व शेवटचा कसोटी सामना खेळायचा आहे. हा सामना जिंकत भारतीय संघ 2-0 च्या फरकाने बांगलादेशला....

Kuldeep Yadav

सलग दुसऱ्या विजयासाठी कानपूर कसोटीत ‘या’ खेळाडूला मिळाली पाहिजे संधी, मांजरेकरांची मागणी

सप्टेंबर 23, 2024

चेन्नई कसोटी जिंकल्यानंतर भारतीय संघाची नजर 27 सप्टेंबरपासून कानपूरच्या मैदानावर होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याने असणार आहे. बांगलादेशविरुद्धचा हा कसोटी मालिकेतील शेवटचा सामना जिंकत यजमान संघ....

Team India

INDvsBAN : कानपूरमध्ये कसोटी आयोजित करण्यावरुन बीसीसीआयला धमकी, बदलणार दुसऱ्या सामन्याचे ठिकाण?

सप्टेंबर 12, 2024

भारत आणि बांगलादेश यांच्यात 19 सप्टेंबरपासून 2 सामन्यांची रोमांचक कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका भारतात आयोजित केली जातेय. पहिली कसोटी चेन्नईच्या एमए चिदंबरम....

IND vs BAN: कडेकोट बंदोबस्तात खेळवली जाणार कानपूर कसोटी, खेळाडूंसाठीही विशेष सुरक्षा व्यवस्था

सप्टेंबर 11, 2024

Bangladesh Tour Of India :  बहुप्रतिक्षित भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) कसोटी मालिकेचा शुभारंभ 19 सप्टेंबरपासून होणार आहे. या मालिकेसाठी दोन्हीही संघ तयारीला लागले....

coach-dravid

“… म्हणून तो स्पेशल”, गांगुलीने सांगितली द्रविडची खासीयत

डिसेंबर 12, 2021

भारतीय क्रिकेट बदलाच्या काळातून जात आहे. राहुल द्रविडच्या रूपाने संघाला नवा मुख्य प्रशिक्षक (Headcoach Rahul Dravid) मिळाला आहे. त्याचबरोबर आता मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाची कमान....

R-Ashwin-and-Cheteshwar-Pujara

‘अश्विनने जे साध्य केले, ते सर्वांनाच साध्य करता येत नाही’, प्रशिक्षक द्रविडने उधळली स्तुतीसुमने

डिसेंबर 1, 2021

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला. त्या सामन्यात भारत एका क्षणी विजयाकडे वाटचाल करत असल्याचे दिसत होते, पण न्यूझीलंड....

कानपूर कसोटीनंतर मुंबईत भारत-न्यूझीलंडची अग्निपरिक्षा, पण ‘या’ ३ बदलांसह विराटसेनेचा विजय निश्चित!

नोव्हेंबर 30, 2021

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला. त्या सामन्यात भारत एका क्षणी विजयाकडे वाटचाल करत असल्याचे दिसत होते. पण न्यूझीलंड....

WTC Point Table: बांगलादेशला पछाडत पाकिस्तानचा भारताला ‘दे धक्का’, पण अव्वलस्थानी मात्र ‘या’ संघाची दहशत

नोव्हेंबर 30, 2021

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कानपूर येथे खेळला गेलेला पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला. यासह भारत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला होता, पण....

टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारताला नुकसान; पाकिस्तान होऊ शकतो वरचढ

नोव्हेंबर 30, 2021

कानपूर कसोटीत भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध विजयापासून वंचित राहावे लागले. जगातील क्रमांक एक आणि क्रमांक दोनच्या कसोटी संघात हा सामना खेळला गेला. पाचव्या दिवसाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत....

india-test-team

‘टीम इंडिया’ कानपूरमधून मुंबईला घेऊन जाणार चार ‘सकारात्मक’ गोष्टी

नोव्हेंबर 30, 2021

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कानपूर कसोटी रोमहर्षकरीत्या अनिर्णित राहिली. सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारताला ९ विकेट्सची गरज होती. दुसरीकडे, न्यूझीलंडला विजयासाठी २८० धावा करायच्या होत्या. दुसऱ्या....

Next