पर्थ कसोटी खेळपट्टी

IND VS AUS; पर्थमध्ये तिसऱ्या दिवशीही खेळपट्टीचा रंग बदलला! टीम इंडियासाठी किती धावसंख्या सुरक्षित?

नोव्हेंबर 24, 2024

पर्थमध्ये भारताने पहिल्या डावात 150 धावा केल्यामुळे ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला धमाकेदार सुरुवात झाली. मात्र, त्यानंतर पर्थमध्ये जे घडले ते ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियाच्या चाहत्यांना निराशा करणारे....