भारताचा बांगलादेश दौरा 2022
“कर्णधार एक सांगतो अन् खेळाडू करतात एक”, संघ सहकारीच टीम इंडियावर भडकला
बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत भारताने रविवारी (25 डिसेंबर) 3 गडी राखून विजय मिळवला. ढाका येथे झालेल्या या सामन्यात भारताने आर....
तिसऱ्या दिवशी भारताची जबरदस्त सुरूवात, सिराज-अश्विनने दिले यजमानांना पाठोपाठ धक्के
बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. गुरूवारपासून (22 डिसेंबर) सुरू झालेल्या या सामन्याचा आज (24 डिसेंबर) तिसरा दिवस आहे. यावेळी....
भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, ‘हा’ खेळाडू श्रीलंकेविरुद्ध करू शकतो संघपुनरागमन
बांगलादेश दौऱ्यानंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची टी20 आणि तेवढ्याच सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. भारताचा अष्टपैलू रविंद्र जडेजा मागील काही दिवसांपासून क्रिकेटपासून....
भारताविरुद्ध बांगलादेशची नेहमीच ‘कसोटी’, हरलेल्या सामन्यांची आकडेवारी धक्कादायक
बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात मालिकेतील पहिला कसोटी सामना चट्टोग्राममध्ये खेळला गेला. ज्यामध्ये भारताने रविवारी (18 डिसेंबर) 188 धावांनी विजय मिळवला. यामुळे पाहुण्या संघाने दोन....
पहिल्या कसोटी शतकाला शुबमन गिलने म्हटले खास, मात्र एका गोष्टीमुळे ‘नाराज’
प्रत्येक खेळाडूसाठी त्याच्या कारकिर्दीतील पहिले कसोटी शतक नेहमीच खास असते. असेच काहीसे भारताचा सलामीवीर शुबमन गिलच्या बाबतील घडले आहे. त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक....
BANvIND Test: पाच विकेट्स घेतल्यानंतर कुलदीप यादव झाला भावूक! म्हणाला, ‘दोन वर्ष झाली…’
बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात मालिकेतील पहिला कसोटी सामना चट्टोग्राम येथे खेळला जात आहे. यावेळी भारताचा फिरकीपटू कुलदीप यादव याने बांगलादेशच्या पहिल्या डावामध्ये चमकदार कामगिरी....
बांगलादेशविरुद्ध भारताची स्थिती भक्कम, दुसऱ्या डावात गिलच्या झंझावाती अर्धशतकाने संघाची आघाडी 400च्या जवळ
बांगलादेश आणि भारत (BANvIND) यांच्यात पहिला कसोटी सामना चट्टोग्राम येथे खेळला जात आहे. ज्यामध्ये भारताने पहिल्या डावात 404 धावा केल्या आणि यजमानांचा 150 धावसंख्येवरच सर्वबाद....
BANvIND: कुलदीपच्या ‘पंच’ने बांगलादेशी फलंदाज गडबडले, यजमानांचा पहिला डाव 150वरच आटोपला
बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. यातील पहिला कसोटी सामना 14 डिसेंबरपासून चट्टोग्राम येथे खेळला जात आहे. ज्यामध्ये भारताने....
VIDEO: बांगलादेशी गोलंदाजांची उमेश यादवने वाजवली बॅंड, दुसऱ्याच चेंडूवर ठोकला 100 मीटरचा षटकार
बांगलादेश विरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारताने सर्वबाद 404 धावसंख्या उभारली. यामध्ये भारताकडून सर्वाधिक धावा चेतेश्वर पुजारा (90) आणि श्रेयस अय्यर (86)....
विराट कोहलीच्या विकेटबाबत तैजुल इस्लामचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘त्याची विकेट घेणे माझ्या कारकिर्दीत…’
भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याची विकेट घेणे सगळ्याच गोलंदाजांच्या कारकिर्दीतील महत्वाचा क्षण असतो, मात्र बांगलादेशचा फिरकीपटू तैजुल इस्लाम याचे वेगळे मत आहे. या डाव्या....
पुजारा, अय्यर-अश्विनच्या धमाकेदार खेळीने भारताचा पहिला डाव 400च्या पार; उमेश यादवची झटपट खेळी
बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव 404 धावसंख्येवर संपुष्टात आला. यामध्ये भारताकडून चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर आणि आर....
“आम्ही रिषभला काहीही बोलत नाही”; टीम इंडियाच्या प्रशिक्षकांचा धक्कादायक खुलासा
भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक रिषभ पंत हा सध्या त्याच्या कारकिर्दीतील अतिशय खराब काळातून जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तो सातत्याने अपयशी होताना दिसतोय. त्यामुळेच त्याच्यावर माजी....
चट्टोग्राममध्ये ईशानचे ‘विराट’ वादळ! बांगलादेशसमोर विजयासाठी 410 धावांचे आव्हान
चट्टोग्राम येथे खेळल्या जात असलेल्या बांगलादेश विरुद्ध भारत या तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना अक्षरशः धावांचा पाऊस पाडला. सलामीवीर ईशान किशन याने....
तब्बल 12 वर्षानंतर भारतीय संघात पुनरागमन करणार हा गोलंदाज; शमीच्या जागी मिळाली संधी
भारतीय संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. वनडे मालिकेत भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. त्यानंतर उभय संघांमध्ये 14 डिसेंबरपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे.....
रोहितची जागा घेणार टीम इंडियाचा ‘अभिमन्यू’; सलग तीन शतके ठोकत केली संघात एन्ट्री
भारतीय क्रिकेट संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. हा दौरा छोटेखानी असला तरी या दौऱ्यावर आपला मजबूत संघ बीसीसीआयने पाठवला होता. मात्र, वनडे मालिकेतील पहिले दोन्ही....




















