भारताचा 228 धावांनी विजय
भारताविरुद्धचा पराभव बाबर आझमच्या जिव्हारी! सामन्यानंतर म्हणाला, ‘भारताच्या सलामीवीरांनंतर विराट-राहुल…’
भारतीय संघ नाणेफेक गमावत आशिया चषक 2023 सुपर- 4 फेरीच्या चौथ्या सामन्यात फलंदाजीला उतरला होता. यावेळी भारताने फक्त 2 विकेट्स गमावल्या. भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतक....






