भारत विरुद्ध आयर्लंड संघातील 3 सामन्यांची टी20 मालिका
आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत बुमराहने घडवला इतिहास, बनला ‘अशी’ कामगिरी करणारा फक्त 5वा भारतीय कर्णधार
डब्लिन येथील भारत विरुद्ध आयर्लंड संघातील तिसऱ्या टी20 सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. मुसळधार पावसामुळे पंचांनीही नाणेफेक झाली नाही आणि एकही चेंडूचा खेळ न होता पंचांना....
दमदार कमबॅक, प्रदर्शनही झक्कास! मालिकावीर बनताच बूम बूम बुमराह म्हणाला, ‘सतत वाट पाहणे कंटाळवाणे…’
भारत विरुद्ध आयर्लंड संघातील 3 सामन्यांची टी20 मालिका बुधवारी (दि. 23 ऑगस्ट) संपुष्टात आली. पावसाने व्यत्यय आणल्यामुळे मालिकेतील तिसरा सामना रद्द झाला. मालिकेतील पहिले दोन्ही....







