विजय हजारे
जेव्हा भारताने चेन्नईमध्ये इंग्लंडविरुद्ध मिळवलेला कसोटी इतिहासातील पहिला विजय, वाचा सविस्तर
भारतीय क्रिकेट संघाने कसोटी इतिहासातील पहिला सामना १९३२ साली खेळला. तेव्हापासून भारताला कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळाला आहे. १९३२ सालानंतर भारताने अनेक सामने खेळले पण ...
शतक ठोकल्यानंतर चंदू बोर्डेंना ‘या’ 3 दिग्गजांनी खांद्यावर घेतलेलं उचलून, पंतप्रधानांचाही समावेश
चंदू बोर्डे हे नाव सर्व क्रिकेटप्रेमींना परिचित असेलच. भारताचे माजी क्रिकेटर आणि कर्णधार अशी त्यांची साधीसरळ ओळख. आज ते हयात नसतानाही त्यांचे नाव नेहमी ...
“जेव्हा तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळेल, तेव्हा स्वतःला परिपूर्ण क्रिकेटपटू मानेल”
नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये सौराष्ट्र संघ विजता ठरला. ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वातीत महाराष्ट्र संघ अंतिम सामन्यात सौराष्ट्र संघाला मात देऊ शकला नाही. ...
महाराष्ट्र संघ पहिल्यांदाच विजय हजारेच्या अंतिम फेरीत, ऋतुराज गायकवाडचे शतक सार्थकी
देशांतर्गत क्रिकेटमधील मानाची विजय हजारे ट्रॉफी अंतिम टप्प्यात आली आहे. यावर्षी या स्पर्धेत महाराष्ट्र संघ अंतिम सामन्यात पोहोचला आहे. बुधवारी (30 नोव्हेंबर) विजय हजारे ...
सूर्यकुमारचं शतक खरंच स्पेशल! शतकी खेळीसह राहुलला तर पछाडलच, पण विजय हजारेंचीही केली बरोबरी
नॉटिंगघम। इंग्लंड विरुद्ध भारत संघात रविवारी (१० जुलै) टी२० मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना पार पडला. ट्रेंट ब्रिजवर झालेल्या या सामन्यात इंग्लंडने १७ धावांनी ...
भारतीय क्रिकेटची पहिली रनमशीन : विजय हजारे
भारतामध्ये ज्यावेळी क्रिकेटला सुरुवात झाली, त्यावेळी सर्वाधिक क्रिकेट हे मुंबई प्रांतात खेळले जात. मुंबई आणि आसपासच्या भागांमध्ये अनेक उत्तमोत्तम खेळाडू नावारूपाला येत होते. १९३४ ...
कसोटीत दोन्ही डावात शतक करणारे ६ भारतीय दिग्गज फलंदाज
क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात शतक करणे महत्त्वाचे मानले जाते. त्यातही कसोटीमध्ये शतक करताना फलंदाजांच्या कौशल्याची आणि कणखर मानसिकतेची परिक्षा पाहिली जाते. पण असे असतानाही ६ ...
भारतीय कसोटी संघाचे नेतृत्त्व केलेले मराठी शिलेदार
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात शनिवारपासून (२६ डिसेंबर) ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना होणार आहे. या सामन्याआधी भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली मायदेशी परतला ...
६८ वर्षांपूर्वी भारताने केवळ २२३ मिनिटांत दोन वेळा धरला होता तंबूचा रस्ता
१९५२ ला भारताने इंग्लंड दौरा केला होता. या दौऱ्यात भारतीय संघ ४ कसोटी सामने खेळणार होता. या मालिकेतील पहिल्या २ कसोटीत भारतीय फलंदाजांनी चांगली ...
८८ वर्ष भारतावर रुसलेला ‘हा’ कसोटी विक्रम; गंभीर, विराट पोहचले होते जवळ पण…
भारतीय क्रिकेट संघाने 1932 ला इंग्लंड विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता. या सामन्यानंतर 88 वर्षात भारतीय संघाने मोठी प्रगती केली. तसेच आत्तापर्यंत भारताकडून ...
कसोटी सामन्यात दोन्ही डावात भोपळाही न फोडणारे १० खेळाडू
कसोटीमध्ये प्रत्येक संघाला कसोटी सामन्यात बऱ्याचदा २ डाव खेळावे लागतात. अशा वेळी प्रत्येक डावात प्रत्येक खेळाडूला नव्याने सुरुवात करावी लागते. त्यामुळे एखाद्या डावात एखाद्या ...
भारतीय प्रथम श्रेणी क्रिकेटचा ब्रॅडमन
-ओमकार मानकामे मुंबई क्रिकेटने आजपर्यंत भारताला जेवढे क्रिकेटपटू दिले असतील तेवढे कदाचितच दुसऱ्या कुठच्या शहराने किंवा राज्याने दिले नसतील. मुंबईची वर्षानुवर्षे खेळण्याची एक विशिष्ट ...
फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे १० खेळाडू, सचिन आहे २रा तर जाफर ५वा
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३ किंवा त्यापेक्षा अधिक दिवस खेळल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत सामन्यांचा समावेेश होतो. भारतात रणजी ट्रॉफी ही सर्वात मोठी प्रथम श्रेणी ...
म्हणून गौतम गंभीरने केले वासिम जाफरचे जोरदार कौतुक
भारतीय फलंदाज गौतम गंभीरने आज अनुभवी फलंदाज वासिम जाफरचे ट्विटरवरून कौतुक केले आहे. यावर्षी जाफरने विदर्भाकडून रणजी खेळताना कोणतीही फी न घेण्याचा निर्णय घेतला ...