विजय हजारे
गजबच! ना वाइड ना नो-बॉल, तरीही एका चेंडूवर 8 धावा; या तीन फलंदाजांनी रचला इतिहास
क्रिकेट हा खेळ जितका लोकप्रिय आहे, तितकाच तो रंजक आणि अनपेक्षित घटनांनी भरलेला आहे. बहुतांश क्रिकेटप्रेमींना विचारलं, तर एका चेंडूवर जास्तीत जास्त किती धावा होऊ....
विजय हजारे ट्रॉफीत विराट कोहली आणि रोहित शर्माचा पुढचा सामना कधी? कोणत्या संघाविरुद्ध होणार लढत?
भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी एकदिवसीय स्पर्धा असलेल्या विजय हजारे ट्रॉफीच्या नवीन हंगामाची सुरुवात 24 डिसेंबर रोजी धमाकेदार झाली. या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी शतकांचा वर्षाव....
Vijay Hazare Trophy: मुंबई संघ जाहीर! रोहित शर्माची एंट्री; नव्या कर्णधारावर मोठी जबाबदारी
भारतीय सुपरस्टार फलंदाज रोहित शर्माने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सध्या त्याचे लक्ष एकदिवसीय क्रिकेटवर आहे. तो 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकात....
जेव्हा भारताने चेन्नईमध्ये इंग्लंडविरुद्ध मिळवलेला कसोटी इतिहासातील पहिला विजय, वाचा सविस्तर
भारतीय क्रिकेट संघाने कसोटी इतिहासातील पहिला सामना १९३२ साली खेळला. तेव्हापासून भारताला कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळाला आहे. १९३२ सालानंतर भारताने अनेक सामने खेळले पण तब्बल....
शतक ठोकल्यानंतर चंदू बोर्डेंना ‘या’ 3 दिग्गजांनी खांद्यावर घेतलेलं उचलून, पंतप्रधानांचाही समावेश
चंदू बोर्डे हे नाव सर्व क्रिकेटप्रेमींना परिचित असेलच. भारताचे माजी क्रिकेटर आणि कर्णधार अशी त्यांची साधीसरळ ओळख. आज ते हयात नसतानाही त्यांचे नाव नेहमी आदरानेच....
“जेव्हा तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळेल, तेव्हा स्वतःला परिपूर्ण क्रिकेटपटू मानेल”
नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये सौराष्ट्र संघ विजता ठरला. ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वातीत महाराष्ट्र संघ अंतिम सामन्यात सौराष्ट्र संघाला मात देऊ शकला नाही. मात्र,....
महाराष्ट्र संघ पहिल्यांदाच विजय हजारेच्या अंतिम फेरीत, ऋतुराज गायकवाडचे शतक सार्थकी
देशांतर्गत क्रिकेटमधील मानाची विजय हजारे ट्रॉफी अंतिम टप्प्यात आली आहे. यावर्षी या स्पर्धेत महाराष्ट्र संघ अंतिम सामन्यात पोहोचला आहे. बुधवारी (30 नोव्हेंबर) विजय हजारे ट्रॉफी....
सूर्यकुमारचं शतक खरंच स्पेशल! शतकी खेळीसह राहुलला तर पछाडलच, पण विजय हजारेंचीही केली बरोबरी
नॉटिंगघम। इंग्लंड विरुद्ध भारत संघात रविवारी (१० जुलै) टी२० मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना पार पडला. ट्रेंट ब्रिजवर झालेल्या या सामन्यात इंग्लंडने १७ धावांनी विजय....
भारतीय क्रिकेटची पहिली रनमशीन : विजय हजारे
भारतामध्ये ज्यावेळी क्रिकेटला सुरुवात झाली, त्यावेळी सर्वाधिक क्रिकेट हे मुंबई प्रांतात खेळले जात. मुंबई आणि आसपासच्या भागांमध्ये अनेक उत्तमोत्तम खेळाडू नावारूपाला येत होते. १९३४ मध्ये....
कसोटीत दोन्ही डावात शतक करणारे ६ भारतीय दिग्गज फलंदाज
क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात शतक करणे महत्त्वाचे मानले जाते. त्यातही कसोटीमध्ये शतक करताना फलंदाजांच्या कौशल्याची आणि कणखर मानसिकतेची परिक्षा पाहिली जाते. पण असे असतानाही ६ भारतीय....
भारतीय कसोटी संघाचे नेतृत्त्व केलेले मराठी शिलेदार
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात शनिवारपासून (२६ डिसेंबर) ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना होणार आहे. या सामन्याआधी भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली मायदेशी परतला आहे.....
६८ वर्षांपूर्वी भारताने केवळ २२३ मिनिटांत दोन वेळा धरला होता तंबूचा रस्ता
१९५२ ला भारताने इंग्लंड दौरा केला होता. या दौऱ्यात भारतीय संघ ४ कसोटी सामने खेळणार होता. या मालिकेतील पहिल्या २ कसोटीत भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी....
८८ वर्ष भारतावर रुसलेला ‘हा’ कसोटी विक्रम; गंभीर, विराट पोहचले होते जवळ पण…
भारतीय क्रिकेट संघाने 1932 ला इंग्लंड विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता. या सामन्यानंतर 88 वर्षात भारतीय संघाने मोठी प्रगती केली. तसेच आत्तापर्यंत भारताकडून अनेक....
कसोटी सामन्यात दोन्ही डावात भोपळाही न फोडणारे १० खेळाडू
कसोटीमध्ये प्रत्येक संघाला कसोटी सामन्यात बऱ्याचदा २ डाव खेळावे लागतात. अशा वेळी प्रत्येक डावात प्रत्येक खेळाडूला नव्याने सुरुवात करावी लागते. त्यामुळे एखाद्या डावात एखाद्या खेळाडूला....















