सौराष्ट्र
क्रिकेटविश्व शोकसागरात! 5 शतके ठोकणाऱ्या भारतीय यष्टीरक्षकाचे निधन
माजी भारतीय यष्टीरक्षक फलंदाज जसवंत बक्रानिया यांचे मंगळवारी (13 सप्टेंबर) बेंगलोर येथे निधन झाले आहे. ते 74 वर्षांचे होते. त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सौराष्ट्र आणि ...
संघाबाहेर होण्याच्या मार्गावर असलेल्या पुजारा अन् रहाणेला मिळाला आशेचा किरण, हिट झाले तर नशीब बदलणार
भारतीय संघातील अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) या दोघांनी अनेकदा भारतीय संघासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. परंतु गेल्या ...
विदर्भाचा धुव्वा उडवत सौराष्ट्राने गाठली विजय हजारे ट्रॉफीची उपांत्य फेरी
विजय हजारे ट्रॉफी २०२१-२२(Vijay Hazare Trophy 2021-22): विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) सौराष्ट्रने (Saurashtra) विदर्भाला (Vidarbha) ७ विकेट्सने हरवत उपांत्यफेरीत प्रवेश केला. सौराष्ट्र ...
विजय हजारे ट्रॉफी: ‘या’ ८ संघांनी मिळवली क्वार्टर फायनलमध्ये जागा, पाहा कसे आहे बाद फेरीचे वेळापत्रक
देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा विजय हजारे ट्रॉफी २०२१-२२ स्पर्धा शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. ८ डिसेंबर पासून या स्पर्धेला सुरुवात झाली होती. आता लवकरच ...
जयदेव उनाडकट चढला बोहल्यावर; गुपचूप उरकला विवाहसोहळा, पाहा फोटो
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट नुकताच विवाहबंधनात अडकला आहे. त्याने रिनी नावाच्या मुलीबरोबर मंगळवारी लग्न केले आहे. गुजरातमधील आणंद शहरातील मधुबन रिसॉर्टमध्ये ...
आधी चुकला असला तरी या ३ कारणांमुळे उनाडकटला टीम इंडियात दिली पाहिजे संधी
काही दिवसांपूर्वीच २०१९-२० चा रणजी हंगाम पार पडला. या हंगामातील अंतिम सामन्यात जयदेव उनाडकट कर्णधार असणाऱ्या सौराष्ट्र संघाने बंगाल विरुद्ध पहिल्या डावात घेतलेल्या आघाडीमुळे ...
“तूला आता आमचा ब्रोमान्स झेलावा लागेल”
१३ मार्चला सौराष्ट्र संघाने प्रथमच रणजी ट्रॉफीचे विजेतेपद मिळवण्यात यश मिळवले. हे विजेतेपद मिळवण्यात सौराष्ट्रचा कर्णधार जयदेव उनाडकटने मोठा वाटा उचलला आहे. त्याने १३.२३ ...
बचपन के यार, सौराष्ट्राच्या विजयाचे शिल्पकार
-आदित्य गुंड नव्वदच्या दशकात राजकोटच्या रेल्वे कॉलनीत दोन क्रिकेटवेडे मित्र एकत्र सराव करत. सरावात एकजण दुसऱ्यापेक्षा जास्त चांगला कसा खेळेल अशी त्यांची चढाओढ असे. ...
जडेजाच्या जादूटोण्यामुळे रणजी ट्रॉफी फायनलमध्ये बंगालचा झाला पराभव? पहा व्हिडिओ
राजकोट। रणजी ट्रॉफीच्या ८६ व्या मोसमाच्या अंतिम सामन्यात सौराष्ट्रने पहिल्या डावात घेतलेल्या आघाडीमुळे काल(१३ मार्च) पहिल्यांदा रणजी ट्रॉफीवर नाव कोरले. मात्र बंगालला १२व्यांदा रणजी ...
रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्याआधी सौराष्ट्रासाठी ही आहे सर्वात मोठी बातमी
सौराष्ट्राचा संघ रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात बंगालच्या संघाशी लढत देणार आहे. त्यांनी उपांत्य सामन्यात गुजरातच्या संघाला 92 धावांनी हरवले. सौराष्ट्राचा हा गेल्या आठ मोसमातील ...
भारत-बांगलादेश संघात उद्या होणारा टी२० सामना होऊ शकतो रद्द, जाणून घ्या कारण
गुरुवारी (7 नोव्हेंबर) राजकोटमध्ये भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील (T20 Series) दुसरा सामना पार पडणार आहे. या मालिकेतील ...
रणजी ट्रॉफीच्या पहिल्या फेरीतील हे विक्रम क्रिकेटप्रेमींना माहित हवेच !
पहिल्या फेरीच्या समाप्तीनंतर ८४व्या रणजी ट्रॉफीमध्ये सौराष्ट्र, केरळ, रेल्वे आणि मध्यप्रदेश राज्य सामने जिंकले आहेत. याच फेरीत आपण हिमाचल प्रदेशच्या प्रशांत पांचाळने त्रिशतकी खेळी ...