१९८३ क्रिकेट विश्वचषक
‘त्या’ दिवशी टीम इंडियाचे वाभाडे काढणाऱ्या इंग्लिश पत्रकाराने कोट्यवधी भारतीयांची मने जिंकलेली, पण कसं?
क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात क्रांतिकारी घटना काय असेल? असं कोणी विचारलं तर त्याची वेगवेगळी उत्तरे येतील. कोणी वनडे क्रिकेटचं नाव घेईल. कोणी रंगीबिरंगी कपडे तर कोणी....
आयोजकाने पासेस नाकारले अन् भारतीय मंत्र्याची सटकली, धीरुभाईंची मदत घेत भारतात ‘असं’ केलं वर्ल्डकपचं आयोजन
आज बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. सध्या बीसीसीय इतकी पावरफुल आहे की, क्रिकेटची शिखर संस्था आयसीसीदेखील एखादा मोठा निर्णय घेण्याची हिंमत करत नाही.....
आठवण मोहिंदर अमरनाथ यांनी सहा टाके घातल्यानंतरही केलेल्या ‘त्या’ झुंजार खेळीची, एक नजर टाकाच
भारत, भारतीय क्रिकेटपटू आणि भारतीय प्रेक्षक हे समीकरण म्हणजे क्रिकेटच्या प्रसिद्धीचे खरे कारण. इंग्रजांनी भारतात आणलेल्या या खेळाचे सर्वाधिक चाहते भारतातच दिसून येतात. विसाव्या शतकाच्या....
असा भारतीय खेळाडू ज्याने पाकिस्तानच्या खेळाडूंना आणले होते रडकुंडी
कसोटी क्रिकेट म्हणजे खरे क्रिकेट ! असे कितीतरी माजी खेळाडू व समीक्षक ठासून सांगत असतात. कसोटी क्रिकेटमध्ये खेळाडूंची एकाग्रता, समर्पण, कौशल्य, मानसिक व शारीरिक क्षमता....
काही लोक तुम्हाला ते भारतीय क्रिकेटपटू असल्याचे सांगतील, त्यांना विना ओळखपत्र आत सोडू नका
८० च्या दशकात भारतीय क्रिकेट खऱ्या अर्थाने बदलेले. १९८३ सालचा विश्वचषक भारताने जिंकला. १९८५ ला वर्ल्ड क्रिकेट चॅम्पियनशिप जिंकली. १९८७ ला पहिल्यांदाच इंग्लंड बाहेर भारतीय....
सलाम तुमच्या कामगिरीला! १९८३ च्या विश्वचषकात भारतासाठी नायक ठरलेले ‘यशपाल शर्मा’
भारताचे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा 1983 च्या ऐतिहासिक विश्वचषकासाठी कायम स्मरणात राहतील. यशपाल यांचा जन्म आजच्या दिवशी म्हणजेच 11 ऑगस्ट 1954 रोजी लुधियाना, पंजाब येथे....
विश्वविजेत्या खेळाडूची निवड समितीवर जहरी टीका; म्हणाला, “यांनी विराटच्या…”
भारतीय क्रिकेटमध्ये सध्या भूकंप झाला आहे. वनडे संघाच्या कर्णधारपदावरून विराट कोहलीची (Virat Kohli Removed As ODI Captain) हकालपट्टी झाल्यापासून भारतीय क्रिकेटमध्ये त्याची चर्चा सुरू असून, कोहलीच्या....
‘हे’ होते १९८३ विश्वचषक विजेत्या संघातील सर्वात सभ्य आणि खोडकर खेळाडू, कर्णधाराने केला खुलासा
भारतीय संघाने १९८३ मध्ये प्रथमच वनडे विश्वचषक जिंकून इतिहास रचला. कपिल देव यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने २५ जून १९८३ रोजी झालेल्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजला ४३....
“भारतीय चाहत्यांमध्ये खेळभावनेची कमतरता” विश्वविजेत्या खेळाडूने उपटले भारतीय क्रिकेटप्रेमींचे कान
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच आयोजित झालेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघाचा ८ गड्यांनी पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. भारतीय संघावर या....
फक्त स्कोअर बुकमध्ये राहिलेली कपिल पाजींची अविस्मरणीय खेळी
भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलण्यात १९८३ च्या विश्वचषकाची सर्वात मोठी भूमिका मानली जाते. लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने विश्वचषक उंचावला आणि जागतिक क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने क्रांती झाली.....
ऍसिडिटीला एसटीडी म्हणणाऱ्या परंतू भारतीय क्रिकेटच्या संकटमोचक क्रिकेटरचे किस्से
भारतीय क्रिकेट संघाचे माजी फलंदाज यशपाल शर्मा यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त, भारताच्या या धाडसी व संकटमोचकाची भूमिका बजावणाऱ्या खेळाडूविषयी काही गोष्टी आपण जाणून घेऊया.....
इंग्लंडमधील काऊंटीच्या फॉर्मच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळवणारा संकटमोचक क्रिकेटर
भारतासाठी आजवर शेकडो क्रिकेटपटूंनी आपले कौशल्य दाखवले. काही खेळाडूंना देवत्व प्राप्त झाले तर काही विस्मृतीत गेले. काही असेही खेळाडू राहिले जे मोठ्या खेळाडूंसोबत खेळल्याने त्यांच्या....















