२०११ विश्वचषक
OTD: धोनीचा तो ऐतिहासिक षटकार; अन् भारत 28 वर्षांनंतर विश्वविजेता!
2011 मध्ये आजच्याच दिवशी एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने अंतिम सामन्यात श्रीलंकेचा पराभव करून दुसरे एकदिवसीय विश्वचषक जिंकले. 275 धावांचा पाठलाग करताना, वीरेंद्र सेहवाग आणि ...
विश्वचषक विजयाला 13 वर्ष पूर्ण! धोनीच्या योद्ध्यांनी आजच्याच दिवशी रचला होता इतिहास
2 एप्रिल हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील अतिशय खास आहे. 13 वर्षांपूर्वी म्हणजेच 2011 मध्ये याच दिवशी भारतीय संघानं दुसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषकावर कब्जा केला ...
…आणि भारत 28 वर्षांनंतर जगज्जेता बनला, कोट्यवधी मने जिंकणारा धोनीचा सिक्स अन् शास्त्रींची कॉमेंट्री अजरामर
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 5 ऑक्टोबरपासून वनडे विश्वचषकाचा थरार रंगेल. दीड महिना चालणाऱ्या या स्पर्धेत दहा संघ ती विश्वविजयाचे ट्रॉफी उंचावण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करतील. ...
ब्रेकिंग : भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये पहिला चौकार लगावणारा सलामीवीर काळाच्या पडद्याआड, 2011 विश्वचषकासोबत खास नाते
भारतीय क्रिकेट विश्वातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. भारताचे माजी सलामीवीर आणि मुंबई संघाचे माजी कर्णधार सुधीर नाईक यांचे बुधवारी (5 एप्रिल) ...
बापरे! 2011 विश्वविजेत्या संघातील 16 पैकी केवळ दोन जण आजही खेळताय टीम इंडियाकडून क्रिकेट
भारतात झालेल्या 2011चा विश्वचषक दिग्गज कर्णधार एमएस धोनी याच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला होता. हा वनडे विश्वचषक भारताने 28 वर्षांनंतर पुन्हा जिंकण्याचा इतिहास घडवला होता. ...
तब्बल 28 वर्षांनंतर भारताला विश्वविजेता बनवणारे 11 नायक सध्या करतात तरी काय? घ्या जाणून
बरोबर 12 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी (2 एप्रिल) भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकेला पराभूत करत 28 वर्षांनंतर वनडे विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला होता. 30 वर्षीय एमएस ...
चालू सामन्यात अपांयरिंग सोडून कुमार धर्मसेना चक्क बनले फिल्डर, Video व्हायरल
ऑस्ट्रेलियाचा संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात यजमान संघाने ऑस्ट्रेलियाचा ६ विकेट्सने पराभव केला आहे. पाच सामन्यांच्या या वनडे मालिकेत ...
हरभजनचा ‘माही’वर घणाघात; “एकट्या धोनीने वर्ल्डकप जिंकवला, मग बाकीचे काय …. प्यायला गेले होते का”
सध्या इंडियन प्रीमिअर लीग २०२२चा १५वा हंगाम सुरू आहे. या हंगामातील २१ सामने पार पडले आहेत. या हंगामात भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग ...
…म्हणून विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाची ट्रॉफी परत लंडनला पाठविण्यात आली
क्रिकेटमध्ये विश्वचषक स्पर्धा मानाची मानली जात असल्याने विश्वचषक विजेत्या संघांचे नाव पुढे कित्येक वर्षे सन्मानाने घेतले जाते. वरिष्ठ भारतीय पुरुष संघाने आत्तापर्यंत वनडेतील २ ...
क्या बात! ५ असे भारतीय, जे एक नव्हे तर दोन विश्वचषक विजेत्या संघाचा राहिलेत भाग
विश्वचषक ही क्रिकेटमधील सर्वात महत्त्वाची स्पर्धा मानली जाते. त्यामुळे क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूचे एकदातरी विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न असते. सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वनडे आणि टी२० ...
विश्वचषक २०११ मधील पाकिस्तानविरुद्धच्या सेमी फायनलपूर्वी विराटला होत्या असह्य वेदना, तरीही उतरला होता मैदानात
भारताच्या इतर खेळाडूंपेक्षा भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आपल्या फिटनेसबाबात नेहमीच सजग असतो. त्याने फिटनेसबाबत आधुनिक क्रिकेटमध्ये बेंचमार्क स्थापित केले आहे. ...
‘विश्वविक्रमवीर’ एजाज पटेलचे होतेय पुन्हा कौतुक; ‘हे’ आहे कारण
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (Mumbai Cricket Association) अध्यक्ष विजय पाटील (Vijay Patil) यांनी न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेल (Ajaz Patel) याचं कौतुक करताना म्हणाले की, संग्रहालयासाठी ...
निवड समीतीची पसंती मिळूनही रोहितला २०११ विश्वचषकासाठी मिळाले नव्हते टीम इंडियात स्थान; ‘हे’ होते कारण
भारतीय संघाने दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याला आज १० वर्षे पूर्ण झाली आहेत. २ एप्रिल २०११ रोजी एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने श्रीलंकेला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ...
“धोनीच्या एका षटकाराने जर विश्वचषक जिंकून दिला असेल, तर युवराजने ६ जिंकलेत”, गंभीरची तिखट प्रतिक्रिया
भारतीय संघासाठी २ एप्रिल हा दिवस खास आहे. १० वर्षांपूर्वी, २ एप्रिल २०११ रोजी भारतीय क्रिकेट संघाने दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचा कारनामा केला होता. विश्वचषक ...