Arshdeep Singh No Ball
डेथ ओवर्समध्ये अर्शदीप होतोय डीरेल! आयर्लंडविरुद्ध नावे झाले दोन नकोसे विक्रम
आयर्लंड आणि भारत यांच्यातील टी-20 मालिका शुक्रवारी (19 जुलै) सुरू झाली. मालिकेतील पहिला सामना भारताने 2 धावांनी जिंकला. पावसाच्या व्यत्ययामुळे पंचांनी भारतीय संघाला डकवर्थ लुईस....
भारतीय दिग्गजांनी सांगितले अर्शदीपच्या ‘नो-बॉल’ समस्येचे कारण, म्हणाले, “प्रशिक्षकांनी लवकर हे काम…”
भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला मालिकेतील पहिला सामना रांची येथील जेएससीए स्टेडियमवर खेळला गेला. वनडे मालिकेत क्लीन स्वीप स्वीकारलेल्या न्यूझीलंड संघाने....
अर्शदीपच्या ‘नो-बॉल’ समस्येवर ऑस्ट्रेलियन दिग्गजाने सुचविला उपाय, म्हणाला, “त्याने 100 टक्के”
भारतीय संघाचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग हा सध्या भारतीय संघाचा भाग नाही. न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेत तो संघात स्थान बनवण्यात अपयशी ठरलेला. त्याआधी....
भारतीय दिग्गजाने ठेवले कॅप्टन हार्दिकच्या चुकांवर बोट: म्हणाला, “त्याने स्वतः…”
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना एमसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. भारतीय संघाला या सामन्यात विजय मिळवून मालिका खिशात घालण्यात अपयश आले. श्रीलंका संघाने....
INDvSL: तिसऱ्या टी20मधून अर्शदीपचा पत्ता कट! कोणाला मिळणार संधी, पाहा भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन
भारत विरुद्ध श्रीलंका (INDvSL) यांच्यात टी20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा असा मालिका निर्णायक सामना शनिवारी (7 जानेवारी) राजकोट येथे खेळला जाणार आहे. या मालिकेतील पहिला....
भारताच्या पराभवावर हेड कोच राहुल द्रविडची प्रतिक्रिया! म्हणाले, ‘युवा खेळाडूंकडून चुका…’
श्रीलंकेचा पुरुष क्रिकेट संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर आला आहे. ते या दौऱ्यात भारताविरुद्ध टी20 मालिका आणि वनडे मालिका खेळणार आहे. दोन्ही मालिकांमध्ये प्रत्येकी तीन-तीन सामने....
अरे, भावा तू करतोय तरी काय! अर्शदीपच्या नो-बॉलमुळे भडकले टीम इंडियाचे चाहते, रिऍक्शनचा पाऊस
भारत विरुद्ध श्रीलंका (INDvSL) यांच्यात मालिकेतील दुसरा टी20 सामना गुरूवारी (5 जानेवारी) खेळला गेला. पुण्यात झालेल्या या सामन्यात श्रीलंकेने बाजी मारत मालिकेत 1-1 अशी बरोबरी....
नो बॉलने कापले नाक! श्रीलंकेविरुद्ध भारतीय गोलंदाजांच्या नावे लाजिरवाणा विक्रम
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना एमसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. उभय संघांतील या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीलंकेच्या फलंदाजांनी....













