BCCI Troll
अय्यर संघात असतानाही ऋतुराज गायकवाडला केले उपकर्णधार, BCCI ट्रोल
चूक कोणाकडून होत नसते, अर्थातच सर्वांकडून होते. काही चुका अशा असतात, ज्याकडे नेटकरीही दुर्लक्ष करतात. मात्र, जबाबदार व्यक्ती किंवा संस्थेकडून जर ती चूक झाली, तर....
‘ही खेळपट्टी रोहितच्या करिअरपेक्षा खराब’, इंदोर कसोटीचे हाल पाहून नेटकरी चांगलेच संतापले
इंदोर येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी दीड डावाचा खेळ संपला. म्हणजेच, भारतीय....







