COMPLETE SIDE DISMISSED TWICE IN A DAY
६८ वर्षांपूर्वी भारताने केवळ २२३ मिनिटांत दोन वेळा धरला होता तंबूचा रस्ता
१९५२ ला भारताने इंग्लंड दौरा केला होता. या दौऱ्यात भारतीय संघ ४ कसोटी सामने खेळणार होता. या मालिकेतील पहिल्या २ कसोटीत भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी....
केवळ ६ तासांत दोन वेळा तंबूचा रस्ता धरणारे ३ संघ, भारताने देखील…
कसोटी क्रिकेटच्या १४३ वर्षांच्या इतिहासात आश्चर्यकारक विक्रम आहेत. कसोटीमध्ये जर सर्वात कमी धावसंख्येबद्दल चर्चा केली तर गेल्या ६५ वर्षांपासून हा विक्रम न्यूझीलंडच्या नावे आहे. १९५५....
शत्रूवरदेखील अशी वेळ येऊ नये! ९ तासांत दोन वेळा बाद होणारे ३ संघ
बरोबर १४३ वर्षींपूर्वी १८७७ साली जगातील पहिला कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झाला होता. तेव्हापासून कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अनेक रोमांचक....





