IND vs BAN 2nd Test
“आकाश दीपने मोहम्मद शमीचा आदर्श घ्यावा”, भारतीय दिग्गजाचा कामाचा सल्ला
भारतीय क्रिकेट संघ सध्या बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. भारताने पहिली कसोटी सहज जिंकली. मात्र पावसामुळे दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी (28 सप्टेंबर) कोणताही खेळ झाला....
कर्णधार रोहितच्या जडेजाबाबतच्या ‘त्या’ निर्णयावरुन भडकले मांजरेकर, थेट आकडेवारीच मांडली
भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या (IND vs BAN Kanpur Test) पहिल्या दिवशी, रवींद्र जडेजाला डावखुऱ्या खेळाडूंविरुद्ध गोलंदाजी न देण्याच्या कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit....
यष्टीरक्षक पंतचा सल्ला आला कामी, बांगलादेशच्या कर्णधाराला अश्विनने असे फसवले जाळ्यात
जेव्हा कोणत्याही संघाकडे यष्टिरक्षक म्हणून रिषभ पंत सारखा खेळाडू असतो तेव्हा तो, आपल्या नाविन्यपूर्ण शब्दांनी सहकाऱ्यांना सतत प्रेरित करतो, तसेच त्यांची करमणूक करत असतो. मात्र,....
IND vs BAN: कानपूरमध्ये टीम इंडियाचा विजय निश्चित? क्युरेटरने खेळपट्टीबाबत केला मोठा खुलासा
भारत आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. ज्याचा पहिला सामना भारताने जिंकला आहे. आता मालिकेतील शेवटचा आणि दुसरा सामना 27 सप्टेंबरपासून खेळवला....
दुसऱ्या कसोटीवर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास WTC गुणतालिकेत भारताचे नुकसान?
IND vs BAN 2nd Test: भारत आणि बांग्लादेश यांच्यातील कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना 27 सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.....










