Indian T20 Captains
‘या’ ३ कारणांमुळे रोहितला टी२०चा कर्णधार बनवणे बीसीसीआयची मोठी चूक, नंतर होईल पश्चाताप!
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने एका मोठ्या निर्णयाची घोषणा त्याच्या सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यामातून केली आहे. विराटने टी२० विश्वचषकानंतर भारताच्या टी२० संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा....






