ML Jaysimha
काही लोक तुम्हाला ते भारतीय क्रिकेटपटू असल्याचे सांगतील, त्यांना विना ओळखपत्र आत सोडू नका
८० च्या दशकात भारतीय क्रिकेट खऱ्या अर्थाने बदलेले. १९८३ सालचा विश्वचषक भारताने जिंकला. १९८५ ला वर्ल्ड क्रिकेट चॅम्पियनशिप जिंकली. १९८७ ला पहिल्यांदाच इंग्लंड बाहेर भारतीय....






