Munaf Patel
भारताचा चॅम्पियन खेळाडू बनला दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाजी प्रशिक्षक…!
2025च्या आयपीएल (IPL) हंगामापूर्वी मेगा लिलाव होणार आहे. मेगा लिलावासाठी सर्व संघांनी बीसीसीआयने दिलेल्या नव्या नियमांनुसार रिटेन्शन यादी जाहीर केली आहे. तत्पूर्वी दिल्ली कॅपिटल्सने ...
‘माझं सोडाच…’, 2011 वर्ल्डकप फायनलबाबत गंभीर पुन्हा बोलला, युवारजसह ‘या’ खेळाडूंनाही नाही मिळाले क्रेडिट
भारतीय संघाचा माजी दिग्गज गौतम गंभीर आपल्या परखड मतांमुळे नेहमीच चर्चेत असतो. गंभीर आणि एमएस धोनी यांच्यात बाद असल्याच्या चर्चा देखील अशाच मतांमुळे अनेकदा ...
मराठीत माहिती- क्रिकेटर मुनाफ पटेल
संपुर्ण नाव- मुनाफ मुसा पटेल जन्मतारिख- 12 जुलै, 1983 जन्मस्थळ- इखर, गुजरात मुख्य संघ- भारत, आशिया एकादश, बडोदा, गुजरात, गुजरात लायन्स, इंडिया ग्रीन, भारतीय ...
वाढदिवस विशेष| विश्वचषक 2011चा पडद्यामागचा शिलेदार
दोन वर्षांपुर्वी भारत विश्वचषकातून बाहेर पडला. याहून वाईट परिस्थिती 2007 च्या विश्वचषकात झाली होती. धोनी, झहीर खानच्या घरावर दगडफेक झाली होती, तेंडुलकर,गांगुली यांच्या हॉटेल्सवर ...
गोष्ट एका क्रिकेटरची भाग 12: कारखान्यात काम करायला झाम्बियाला निघालेला ‘मुनाफ पटेल’
-प्रणाली कोद्रे गुजरातच्या भारुच जिल्ह्यातील इखार गावात त्याचा 12 जूलै 1983 ला जन्म झाला. घरी गरिबी असल्याने त्याने लहानपण मजदूरीचे कामही केले. गावातील काही ...
बापरे! 2011 विश्वविजेत्या संघातील 16 पैकी केवळ दोन जण आजही खेळताय टीम इंडियाकडून क्रिकेट
भारतात झालेल्या 2011चा विश्वचषक दिग्गज कर्णधार एमएस धोनी याच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला होता. हा वनडे विश्वचषक भारताने 28 वर्षांनंतर पुन्हा जिंकण्याचा इतिहास घडवला होता. ...
तब्बल 28 वर्षांनंतर भारताला विश्वविजेता बनवणारे 11 नायक सध्या करतात तरी काय? घ्या जाणून
बरोबर 12 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी (2 एप्रिल) भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकेला पराभूत करत 28 वर्षांनंतर वनडे विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला होता. 30 वर्षीय एमएस ...
विश्वचषक 2011 विजेत्या संघातील 5 असे हिरो, ज्यांचे योगदान फारसे कुणाला आठवत नाही
भारतीय संघाने 28 वर्षानंतर 2011 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वात वनडे विश्वचषक जिंकला. त्यानंतर भारतीय संघाने आपल्या टीकाकारांना शांत केले. भारतीय संघाने पुन्हा एकदा वनडे ...
कसोटीत एका षटकात सर्वाधिक धावा देणारे दोन भारतीय गोलंदाज
क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांपैकी कसोटी क्रिकेट सर्वात महत्वाचा मानला जातो. कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाज आणि गोलंदाज या दोघांनाही स्वतःला सिद्ध करावे लागते आणि याच कारणास्तर कसोटीला ...
कोलकाताच्या ५ धुरंधरांना तंबूत धाडत जसप्रीत बुमराहने रचला विक्रम; मुंबईच्या दिग्गज गोलंदाजांच्या यादीत सामील
मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात आयपीएल २०२२मधील ५६वा सामना सोमवारी (दि. ०९ मे) पार पडला. हा सामना नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. ...
कसोटी क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा देणारे दोन गोलंदाज, नावं ऐकून व्हाल थक्क
कसोटी सामन्यात फलंदाजांची खरी परीक्षा असते म्हणून कसोटीला क्रिकेटचा खरा प्रकार मानलं जातं. कसोटी सामन्यात फलंदाजांनी अनेकदा मोठे डाव तासनतास खेळपट्टीवर टिकून खेळले आहेत ...
‘त्या’ चौघांच्या सागंण्यावरुन युवा कोहलीने अचानक धरले होते सचिनचे पाय, वाचा तो किस्सा
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने २००८ मध्ये आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू केली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले एक वेगळे स्थान ...
आयपीएल स्थगित झाली तरीही क्रिकेट चाहत्यांचे होणार मनोरंजन, लवकरच ‘ही’ मोठी टी२० लीग येणार भेटीला
गेल्या काही दिवसांपूर्वी सर्वत्र इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचे वारे पसरले होते. परंतु या स्पर्धेत कोरोनाने बायो बबल भेदून प्रवेश केला होता.संघातील खेळाडूंना ही कोरोनाची ...
साल २०११ च्या विश्वचषकानंतर कारकिर्द संपुष्टात आलेले ३ भारतीय क्रिकेटर
भारतात क्रिकेट महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यातही विश्वचषकाला खूप महत्त्व दिले जाते. साल १९८३मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने पहिल्यांदा विश्वचषक विजेतेपद पटकावले होते. ...
टीम इंडियाचे ४ माजी खेळाडू श्रीलंकेतील LPL स्पर्धेत गाजवणार मैदान; ‘या’ संघात समावेश
भारत, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांप्रमाणे आता श्रीलंका क्रिकेट बोर्डानेही आपल्या देशात टी२० स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या टी२० स्पर्धेचे नाव लंका ...