Asia Cup 2025

‘मी तिथे कार्टूनसारखा..’, बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्लांनी विचारलेल्या कठोर प्रश्नावर नक्वी नेमकं काय म्हणाले?

सप्टेंबर 30, 2025

आज दुबईत आशियाई क्रिकेट काउंसिल (ACC) ची बैठक झाली. यावेळी भारताचे प्रतिनिधी म्हणजेच बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Bcci Vice president Rajiv Shukla) यांनी टीम इंडियाला....

भारतीय क्रिकेटमधील राजकारणावर दिग्गज क्रिकेटपटूने केले धक्कादायक विधान, म्हणाले..

सप्टेंबर 30, 2025

भारत-पाकिस्तान आशिया कप वाद दिवसेंदिवस नवीन वळण घेत आहे. सुरुवातीला ‘हॅंडशेक वाद’ आणि फायनल मॅचनंतर आशियाई क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष मोहसिन नकवी (ACC Chairman Mohsin Naqvi)....

मोहसिन नक्वीचं‌ स्थान धोक्यात? पाकिस्तानाकडून जोरदार दबाव! जाणून घ्या सविस्तर

सप्टेंबर 30, 2025

आशिया कप 2025 स्पर्धेमध्ये (Asia Cup 2025) पाकिस्तानचे प्रदर्शन अपेक्षेपेक्षा खूपच खराब राहिले. पाकिस्तानने भारताविरुद्ध 3 सामने गमावले. फायनलमध्येही पाकिस्तान क्रिकेट संघाला टीम इंडियासमोर पराभव....

Kuldeep Yadav

कुलदीप यादवने पाकिस्तानच्या फलंदाजांची उडवली थट्टा, जाणून घ्या नेमकं काय म्हणाला?

सप्टेंबर 30, 2025

कुलदीप यादवची (Kuldeep yadav) जादू आशिया कप 2025 (Asia Cup Final) मध्ये शानदार पद्धतीने पहायला मिळाली. चाइनामॅन (स्पिन) गोलंदाज संपूर्ण स्पर्धेत सर्वच फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरला.....

सूर्यकुमारच्या ‘त्या’ घड्याळाची होतीये चर्चा, राम मंदिरासोबत आहे संबंध

सप्टेंबर 30, 2025

टीम इंडियाने एसीसी आशिया कप 2025 च्या फाइनलमध्ये पाकिस्तानला 5 विकेटने हरवून खिताब जिंकला आहे. यामुळे भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव सोशल मीडियावर चर्चेत आहे.....

आशिया कप ट्रॉफी सध्या कुणाकडे, भारतात कधी येणार? जाणून घ्या सविस्तर अपडेट

सप्टेंबर 30, 2025

आशिया कप फायनलमध्ये भारताने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला (IND vs PAK Asia Cup Final). या विजयानंतर टीम इंडियाला ट्रॉफी दिली जाणार होती. पण....

भारताकडून पराभवानंतर पाकिस्तानचा संताप, पीसीबीने खेळाडूंची NOC केली रद्द!

सप्टेंबर 30, 2025

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) परदेशी टी20 लीगमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंच्या सर्व अनापत्ती प्रमाणपत्रे (NOC) निलंबित केली आहेत. रिपोर्ट्सनुसार पीसीबीचे मुख्य परिचालन अधिकारी सुमैर अहमद सैयद यांनी....

Asia Cup: ट्रॉफी परत देणार….पण टीम इंडियाला मान्य करावी लागणार ‘ही’ अट

सप्टेंबर 30, 2025

टीम इंडियाने आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभव दिला. भारतीय खेळाडूंनी स्पष्ट केले होते की ते मोहसिन नकवी यांच्या हातून ट्रॉफी स्वीकारणार नाहीत.....

आशिया कपमधील पराभवानंतर पीसीबीचा कठोर निर्णय, खेळाडूंवर होणार मोठी कारवाई

सप्टेंबर 30, 2025

टीम इंडियाकडून अंतिम सामन्यात झालेल्या पराभवानंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे.(After the defeat in the final match by Team India, the Pakistan....

पाकिस्तानविरुद्ध रन चेस करताना तिलक वर्माला गौतम गंभीरने काय संदेश दिला होता? कर्णधाराने केला खुलासा

सप्टेंबर 30, 2025

यंदाच्या आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने तिलक वर्माला काय संदेश दिला होता ते उघड केले आहे. तिलक....

पहिल्या चेंडूवर बाद झालास तरी चालेल… अभिषेक शर्माला कोच आणि कर्णधाराकडून पूर्ण पाठिंबा

सप्टेंबर 30, 2025

आशिया कप 2025चा सर्वोत्तम खेळाडू आणि सर्वाधिक धावा करणारा अभिषेक शर्माला टी20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे पूर्ण सहकार्य लाभले आहे.....

‘तुमची ट्राॅफी तुम्हाला मिळेल’, पण….; मोहसिन नक्वीने टीम इंडियासमोर ठेवली ही अट, पाहा नेमकं काय म्हणाला?

सप्टेंबर 30, 2025

आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला पाच गडी राखून पराभव दिला, पण दुबईतील पारितोषिक वितरण सोहळा त्याच प्रमाणे नाट्यमय ठरला. भारतीय संघाने आशिया....

Asia Cup: टीम इंडियाच्या विजयानंतर हार्दिक पांड्याने दिली भावनिक प्रतिक्रिया; म्हणाला ….

सप्टेंबर 30, 2025

दुखापतीमुळे पाकिस्तानविरुद्ध आशिया कप 2025च्या अंतिम सामन्यात खेळू न शकल्याने “निराश” झालेल्या हार्दिक पांड्या म्हणाला की, भविष्यात अशा कठीण लक्ष्याचा पाठलाग करणे संघासाठी खूप फायदेशीर....

Suryakumar-Yadav-record-PTI

आशिया कप जिंकल्यानंतर कर्णधार यादवची प्रतिक्रिया; PM मोदींबद्दल व्यक्त केलं खास मत

सप्टेंबर 30, 2025

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अंतिम सामन्यात पाकिस्तानला हरवून आशिया कप ट्रॉफी जिंकली. अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला 5 विकेट्सने हरवले. आणखी उल्लेखनीय म्हणजे या स्पर्धेदरम्यान....

VIDEO: सूर्याचा स्वॅग, तिलक वर्माचा कूल अंदाज…आशिया कप जिंकून आलेल्या खेळाडूचं एअरपोर्टवर जोरदार स्वागत

सप्टेंबर 30, 2025

आशिया कप 2025 ट्रॉफी जिंकून भारतीय क्रिकेट संघ भारतात परतला आहे. विमानतळावर खेळाडूंचे जंगी स्वागत करण्यात आले. तिलक वर्माच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने चाहते जमले होते.....

Previous Next