Asia Cup 2025

सूर्यकुमार यादवने रोहित शर्माच्या आठवणींना उजाळा दिला; ट्रॉफीशिवायही खास सेलिब्रेशन केले; VIDEO

सप्टेंबर 29, 2025

एसीसी अध्यक्ष आणि पीसीबी प्रमुख मोहसीन नक्वी यांनी आशिया कप 2025 ट्रॉफी सोबत घेऊन गेली, पण टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने त्याच्याकडून ती स्वीकारण्यास नकार....

आशिया कप ट्रॉफी भारताला मिळणार की नाही? जाणून घ्या आयसीसीचा नियम

सप्टेंबर 29, 2025

भारताने अंतिम सामन्यात पाकिस्तानला हरवून नववे आशिया कप विजेतेपद पटकावले. अंतिम सामना चुरशीचा होता, पाकिस्तानला विजयाची आशा होती, पण शेवटी टीम इंडियाने विजय मिळवला. अपेक्षेप्रमाणे,....

IND vs PAK: टीम इंडियाने पाकिस्तानी खेळाडूची उडवली खिल्ली, संजूच्या रिएक्शनचा VIDEO VIRAL

सप्टेंबर 29, 2025

IND vs PAK: आशिया कप 2025 मध्ये भारताकडून पाकिस्तानला एकदा किंवा दोनदा नाही तर तीन वेळा पराभव पत्करावा लागला. अशाप्रकारे, टीम इंडियाने एकही सामना न....

आशिया कपची खरी ट्रॉफी कुणाकडे आहे? सूर्यकुमार यादवचे उत्तर ऐकून चकित व्हाल!

सप्टेंबर 29, 2025

आशिया कप फायनलमध्ये भारताने पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव केला. अंतिम सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाने आशिया कप ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने....

टीम इंडियाने आशिया कपची ट्रॉफी घेण्यास का नकार दिला? नेमके कारण समोर आले

सप्टेंबर 29, 2025

आगामी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या आयसीसीच्या पुढील बैठकीत बीसीसीआय आशियाई क्रिकेट परिषदेचे ACC प्रमुख मोहसिन नक्वी यांच्याविरुद्ध “तीव्र निषेध” नोंदवेल. दुबईमध्ये भारतीय संघाने आशिया कप ट्रॉफी स्वीकारण्यास....

टीम इंडियाने 9व्यांदा जिंकले आशिया कपचे जेतेपद; केला विशेष रेकॉर्ड

सप्टेंबर 29, 2025

Asia Cup 2025 Winner: टीम इंडियाने पाकिस्तानला हरवून नवव्यांदा आशिया कप ट्रॉफी जिंकली. रविवार, 28 सप्टेंबर रोजी दुबई येथे खेळल्या गेलेल्या टी20 आशिया कप 2025....

तिलक वर्माने फायनलमध्ये केला विराट कोहलीसारखं काम, पुढील ‘चेस मास्टर’ बनण्याची शक्यता; आकडे देतात पुरावे

सप्टेंबर 29, 2025

यंदाच्या आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव केला. या विजयासह भारताने नवव्यांदा आशिया कपचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात तिलक वर्माने भारताकडून शानदार....

भारताची ट्रॉफी आणि पदक त्वरित परत करा; BCCI ने मोहसिन नकवीला दिला शेवटचा इशारा

सप्टेंबर 29, 2025

आशिया कप 2025 जिंकल्यानंतर टीम इंडियाला त्यांच्या ट्रॉफी आणि मेडलसह आनंद साजरा करता आला नाही. आशियाई क्रिकेट परिषद (ACC) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) चे....

Asia Cup 2025: तिलक वर्मा, वरुण चक्रवर्ती नाही तर ‘हा’ खेळाडू ठरला ‘प्लेअर ऑफ द टुर्नामेंट’

सप्टेंबर 29, 2025

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध फायनलमध्ये 5 विकेट्सने विजय मिळवला. भारताच्या विजयात दोन खेळाडूंनी महत्त्वाची भूमिका बजावली. प्रथम, कुलदीप यादवने चार विकेट्स घेत पाकिस्तानी....

IND vs PAK : पाकिस्तानवर विजय मिळवत भारताने रचला T20I क्रिकेटचा ‘हा’ विश्वविक्रम

सप्टेंबर 29, 2025

भारतीय संघाने पाकिस्तानला पाच विकेट्सनी हरवून टी-20 आशिया कप 2025 चे विजेतेपद पटकावले. तिलक वर्मा, कुलदीप यादव आणि शिवम दुबे यांनी भारतीय संघासाठी दमदार कामगिरी....

IND vs PAK: ‘खरी ट्रॉफी तर हे 14 खेळाडू आणि ….’, आशिया कपची ट्रॉफी न मिळाल्यावर सूर्यकुमार यादवने काय म्हटलं?

सप्टेंबर 29, 2025

IND vs PAK: आशिया कप 2025च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला हरवून तिसऱ्यांदा स्पर्धा जिंकली. तथापि, विजयानंतर घडलेल्या घटनांनी संपूर्ण क्रिकेट जगताला धक्का दिला. भारतीय संघाने....

टीम इंडियाने जिंकला 9वा आशिया कप किताब, BCCI ने जाहीर केली कोट्यावधींची बक्षीस रक्कम!

सप्टेंबर 29, 2025

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने रविवारी, 28 सप्टेंबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 5 विकेट्सने हरवून विक्रमी 9व्यांदा आशिया कपचे विजेतेपद पटकावले. आशिया कपची बक्षीस रक्कम....

Suryakumar Yadav

IND vs PAk : आशिया कप विजयानंतर सूर्यकुमार यादवचा मोठा निर्णय, मानधन भारतीय लष्कराला अर्पण

सप्टेंबर 29, 2025

दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या ऐतिहासिक लढतीत भारताने पाकिस्तानचा पराभव करून आशिया कप 2025 वर आपलं नाव पुन्हा एकदा कोरलं. या स्पर्धेच्या 41 वर्षांच्या प्रवासात....

भारताने पाकिस्तानला लोळवलं, फायनलमध्ये रोमांचक विजय; PM मोदी म्हणाले- ‘निकाल तोच….!

सप्टेंबर 29, 2025

दुबईत खेळवण्यात आलेल्या आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला 5 विकेट्सने पराभूत करून इतिहास रचला. 147 धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसन आणि तिलक....

“चक दे इंडिया, त्यांनी चांगलं खेळलं…” सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतर तिलक वर्मा पाकिस्तानबद्दल काय म्हणाला..

सप्टेंबर 29, 2025

भारतीय फलंदाज तिलक वर्मा यांनी आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्धच्या नाबाद 69 धावांच्या खेळीचे वर्णन त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात खास खेळींपैकी एक म्हणून केले. तिलकच्या अर्धशतकामुळे....

Previous Next