अनिल कुंबळे
काय सांगता! वनडे सामन्यात फक्त दोन चेंडूत केले गेले होते आव्हान पूर्ण
एकदिवसीय क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत बऱ्याच अशा घटना अथवा सामने झालेले आहे जे प्रेक्षक कधीही विसरू शकणार नाहीत. १९९९ विश्वचषकातील उपांत्य फेरीचा सामना, द. आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ...
अनिल कुंबळेकडून गुरुमंत्र घेऊन केएल राहुलने सुरू केली आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची तयारी
मुंबई । इंडियन प्रीमियर लीगचा 13 वा हंगाम सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहेत. 20 ऑगस्टनंतर सर्व संघ यूएईला रवाना होतील. यावेळी कोरोना ...
आयपीएल २०२०: या ५ कारणांमुळे केएल राहुल कर्णधार म्हणून होऊ शकतो यशस्वी
आयपीेलमध्ये आत्तापर्यंत अनेक कर्णधार पहायला मिळाले आहेत. त्यातही आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून किंग्ज इलेव्हन पंजाबने बर्याच खेळाडूंना आपला कर्णधार बनवले आहे, परंतु कोणत्याही कर्णधाराला किंग्ज इलेव्हन ...
कसोटी क्रिकेटमध्ये येत्या काळात ६०० विकेट्सचा टप्पा गाठू शकतील असे ३ गोलंदाज
क्रिकेटच्या १४३ वर्षांच्या इतिहासात अनेक महान गोलंदाज लाभले. या महान गोलंदाजींमध्ये बरीच मोठी नावं आहेत. कसोटी क्रिकेटच्या स्वरूपाबद्दल बोललो तर काही यशस्वी गोलंदाजांनी बरेच ...
कसोटीत खेळताना जगभर धुमाकूळ घालणारे भारताचे सर्वात यशस्वी ५ गोलंदाज
कसोटी क्रिकेटचा इतिहास खूप जुना आहे. १८७७ मध्ये इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात झाली. भारतात इंग्रजांचे राज्य असल्याने भारत देखील या ...
केवळ एका वनडे सामन्यात संघाचे नेतृत्त्व करायला मिळालेले ३ भारतीय दिग्गज
भारतीय क्रिकेट इतिहासात एकापेक्षा एक कर्णधार होऊन गेले आहेत. काही कर्णधारांनी त्यांची जबाबदारी इतक्या उत्कृष्ट पद्धतीने पार पाडली की, भारतीय क्रिकेटच्या इतिहासात त्यांची नावे ...
ब्रेट लीची भविष्यवाणी कुंबळेच्या मार्गदर्शनाखाली ‘हा’ संघ जिंकणार आयपीएलचे विजेतेपद
मुंबई । आयपीएल 2020 मोसमासाठी भारतीय संघाचा माजी प्रशिक्षक कुंबळे यांना माईक हसनच्या जागी किंग्स इलेव्हन पंजाबचा प्रशिक्षक बनविण्यात आले आहे. हेसन यावर्षी रॉयस ...
भारताचे ५ असे मोहरे, ज्यांनी वनडे व कसोटीत घेतल्यात प्रत्येकी २००पेक्षा जास्त विकेट्स
भारतीय क्रिकेटचा इतिहास खूप जुना आणि मोठा आहे. १९३२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे पदार्पण झाले, त्यानंतर क्रिकेट जगात भारताचे नाव मोठे झाले. जेव्हा ...
या ५ महान क्रिकेटपटूंना कसोटी क्रिकेटमध्ये कधीच मिळाला नाही ‘सामनावीर’ पुरस्कार…
कसोटी क्रिकेटमध्ये सामनावीर मिळविणे हा एक सन्मान आहे. सचिन तेंडुलकर आणि मुथय्या मुरलीधरन हे असे दोन खेळाडू होते ज्यांनी अनेक कसोटींमध्ये संघासाठी अविस्मरणीय कामगिरी ...
माजी गोलंदाज म्हणतोय, डीआरएस आधी असतं तर कधीच १० विकेट्स घेतल्या असत्या
मुंबई । 1999 साली दिल्ली कसोटीत पाकिस्तानविरुद्ध खेळताना अनिल कुंबळे यांनी एका डावात दहा बळी घेण्याचा पराक्रम केला होता. त्यांच्या गोलंदाजीपुढे पाकिस्तानचा संघ चारी ...
अनिल कुंबळेनी ‘मंकीगेट’ प्रकरणावर केले मोठे भाष्य; म्हणाला…
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अनिल कुंबळेने २००८ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान झालेल्या मंकीगेट प्रकरणाबद्दल मोठा खुलासा केला आहे. त्या दौर्यावर कर्णधार म्हणून काही कठोर ...
संघातील आपल्याच सहकाऱ्यावर भारतीय क्रिकेटरने निशाना साधल्याच्या ५ घटना
क्रिकेटविश्वात वादाची कधीच कमी राहिली नाही. दोन संघातील खेळाडूंमधील वाद बर्याच प्रमाणात पाहिले गेले आहेत, तर एकाच संघातील दोन खेळाडूंमधील अनेक वादही ऐकले आणि ...
एमएस धोनीमुळे भारतीय संघाला मिळाले हे ५ ‘मॅच विनर’ खेळाडू
भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनीने भारताला ३ महत्वाच्या आयसीसी स्पर्धांचे विजेतेपद जिंकून दिले. २००७ मधील टी-२० विश्वचषक, २०११ मध्ये वनडे विश्वचषक आणि ...
भारताचे ३ दिग्गज खेळाडू ज्यांना कधीच मिळाला नाही अपेक्षित सन्मान…
भारतीय क्रिकेटचा इतिहास दिग्गज खेळाडूंनी भरलेला आहे. भारतीय क्रिकेट इतिहासात, आतापर्यंतचा अनेक महान आणि दिग्गज खेळाडू झाले आहेत. प्रत्येक दशकात दिग्गज फलंदाज किंवा दिग्गज ...
स्टुअर्ट बिन्नीने ‘तो’ मोठा विक्रम मोडल्यानंतर अनिल कुंबळेनी पाठवला होता ‘हा’ खास संदेश
मुंबई । भारतीय अष्टपैलू खेळाडू स्टुअर्ट बिन्नी देशासाठी क्रिकेटमध्ये मोठी कारकिर्द घडवू शकला नाही. तिन्ही प्रकारात मिळून एकूण तो 23 आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळला. 2014 ...