भारत विरुद्ध बांगलादेश
दुसऱ्या कसोटीतून कुलदीप यादव का बाहेर झाला? उमेश यादवने सांगितले कारण
बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात फिरकी गोलंदाज कुलदीप यादव याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात कुलदीप यादव सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला....
युवा खेळाडूंवर भडकले कपिल देव; म्हणाले, ‘दबाव झेपत नसेल, तर केळी विका’
भारताला त्यांच्या क्रिकेट इतिहासातील पहिला विश्वचषक जिंकवून देणारे कर्णधार कपिल देव यांनी पुन्हा एकदा युवा खेळाडूंवर निशाणा साधला आहे. कपिल यांच्या नेतृत्वातील भारतीय संघाने 1983....
करा कष्ट, राहा धष्टपुष्ट! शिखर धवनचा जिममधील व्हिडिओ व्हायरल, संघात पुनरागमनाची अपेक्षा
भारतीय संघ आपला शेवटचा कसोटी सामना बांगलादेश विरुद्ध खेळणार आहे. हा कसोटी सामना 22 ते 26 डिसेंबर दरम्यान खेळवला जाईल. हा दौर संपल्यानंतर 2023च्या सुरुवातीला श्रीलंका....
दुसऱ्या कसोटीतूनही रोहित शर्माची माघार, केएल राहुलकडे पुन्हा नेतृत्वकौशल्य दाखवण्याची संधी
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या संघातून बाहेर आहे. रोहित संघासोबत बांगालदेश दौऱ्यावर होता. पण दुसऱ्या वनडे सामन्यात त्याला दुखापत झाली. दुखापतीनंतर रोहित वनडे मालिकेतील....
पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर बांगलादेश संघात बदल, दुसऱ्या सामन्यात ‘या’ खेळाडूला मिळणार पदार्पणाची संधी
भारत आणि बांगलादेश यांच्यात सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना भारताने 188 धावांच्या मोठ्या अंतराने नावावर केला. पण दुसऱ्या....
असा जाणार भारत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये, जिंकायचेत फक्त ‘इतके’ सामने
सध्या भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावरील पहिला कसोटी सामना चट्टोग्राम येथे खेळला गेला. पहिल्या कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशवर 188 धावांनी विजय मिळवला. या....
पंचांच्या ‘या’ निर्णयामुळे विराट आणि कुलदीप नाराज, गोलंदाजाने रागाच्या भरात मारली लाथ
सध्या भारत आणि बांगलादेश या संघात पहिला कसोटी सामना चट्टोग्राम येथे खेळवला जातोय. सामन्याच्या चौथ्या दिवशी बांगलादेशने दुसऱ्या डावात फलंदाजी करत 6 गडी गमावत 271....
भारतीय संघाने सलग तिसऱ्यांदा कोरले टी20 विश्वचषकावर नाव, अंतिम सामन्यात दोन पठ्ठ्यांनी झळकावलं शतक
भारतीय ब्लाईंड क्रिकेट संघाने टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. शनिवारी (दि. 17 डिसेंबर) बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने....
बांगलादेश पराभवाच्या मार्गावर, भारताला विजयासाठी 4 विकेट्सची गरज
सध्या भारत आणि बांगलादेश या संघात पहिला कसोटी सामना चट्टोग्राम येथे सुरु आहे. शनिवारी (दि. 17 डिसेंबर) या सामन्याचा चौथ्या दिवसाचा खेळ संपला. चौथ्या दिवसाअखेर....
कसोटी सामना भारताच्या जवळपास खिशात, बांगलादेशला जिंकण्यासाठी 471 धावांची गरज
सध्या भारत आणि बांगलादेश या संघात कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना चट्टोग्राम याथे खेळवला जात आहे. शुक्रवारी या सामन्याचा तिसऱ्या दिवशी....
कुलदीपने कुंबळे आणि अश्विन यांना मागे पाडले खरे, पण ‘या’ भारतीय गोलंदाजाचा विक्रम अजूनही अबाधित
भारत आणि बांगलादेश या संघामध्ये चट्टोग्राम येथे पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारताच्या कुलदीप याने इतिहास रचला आहे. 22 महिन्यांनंतर संघात पुनरागमन....
भारताच्या कुलदीपने बांगलादेशात गाडला झेंडा, ‘ही’ कामगिरी करणारा तो पहिला भारतीय
सध्या भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ बांगलादेश विरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना चट्टोग्राम येथे सुरु....
नशीब असावं तर असं! क्लिन बोल्ड होऊनही बाद झाला नाही श्रेयस अय्यर, पाहा व्हिडीओ
सध्या भारत आणि बांगलादेश या संघात कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना चट्टोग्राममध्ये खेेळवला जोतोय. या सामन्याच्या पहिल्या दिवशी अशी एक घटना....
बांगलादेश विरुद्ध श्रेयस अय्यरने रचला इतिहास, भारताच्या इतिहासात पहिल्यांदा घडतेय ‘ही’ गोष्ट
सध्या भारत आणि बांगलादेश या संघामध्ये कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना चट्टोग्राम येथे सुरु आहे. या सामन्यात भारताच्या श्रेयस अय्यर याने....


















रोहित शर्मा दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळताना दिसणार का? पत्रकार परिषदेत केएल राहुलने केला खुलासा
बांंगलादेेश विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 188 धावांनी दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर 22 डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या कसोटी दुसऱ्या सामन्याची चर्चा आता चाहते करत आहेेत.....